narayanpawarmotivation.blogspot.com
मी करू शकतो (पुस्तकाचे नाव जगण्याच्या गोष्टी)
आयुष्यात कोणालाच कोणतीचं गोष्ट किंवा काहीही सहजासहजी मिळत नाही त्यासाठी परिश्रम हे करावेच लागतात. कोणालाच काही मोफत मिळत नाही हे विश्व सत्य आहे. एखाद्या व्यक्तिला यश, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती मिळाली तर त्याने केलेल्या मेहेनतीची परिश्रमाची ती कहाणी असते पण त्या परिश्रमची ती व्यक्ति स्वत: व इतर कोणीही स्तुती करत नाही. त्याच्या नशिबामुळे हे सगळं त्याला प्राप्त झालं आहे अस लोकांकडून म्हटलं जात. त्याला हे सगळं आयत (काहीही कष्ट न करता मिळणे) मिळालं आहे असा इतरांचा (समज) दृष्टीकोण असतो. एखाद्या मुलाचं जन्म जर श्रीमंत घरात झालं तर त्याला बॉर्न विथ गोल्डन स्पून असे बोलून त्याच्या आई वडिलांच्या कष्ट आणि मेहनतीला काही वेळेला हिनावले ही जाते.एखाद उत्कृष्ट कलाकार आपली कलाकारी सादर करून पैसा मिळवून
आपल्या कुंटुंबाच पोट भरत असेल तर त्याचा सन्मान आपण केला पाहिजे आणि त्याच्या कलेला योग्य तो
मोबदला न्याय ही दिला पाहिजे.
गोष्ट:-
लोकांना एखाद आंब्याचं झाड भरलेले दिसत की लोक त्या झाडाची स्तुति करतात त्याच्या फळाची स्तुति करत राहतात हे ऐकून झाड खूप खुश होत आनंदाने अजून बहरत असत. पण ते झाड बहरण्या मगच कारण कोणाच्या लक्षात येत नाही. बागेतील माली त्या झाडाची नीट काळजी घेतो, संगोपन करत असतो. आणि त्या झाडाच्या मुळांना नीट पोषक \जीवनसत्व खताच्या स्वरुपात मिळत असल्यामुळे ते झाड बहरत असत. आपल्या माणसाचं ही असच आहे. उत्कृष्ट प्रेरणा आणि सकारात्मक दुष्टिकोण, योग्य वेळी योग्य कृती, आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि योग्य वेळेचे नियोजन यामुळे माणसाचा विकास होत असतो. मानसाच्या विकाससाठी याच गोष्टी खूप मदत करत असतात.
ज्या प्रमाणे एखादा पतंग आकाशात उडताना दिसतो पण त्याची खरी ताकत त्याला दोर्या पासून मिळत असते आणि त्या पतंगाला मिळणारी हवा आणि उंच घेवून जाणारी दिशा हे ठरवणारी शक्ति त्याला त्याच दोर्या पासून मिळत असते. पतंग वर जाण्यासाठी ज्याच्या हातात तो दोर आहे त्याच्यावर सगळं त्या पतंगाच यश आणि कर्तुत्व अवलंबून असत.
जन्म जरी मानसच्या हातात नसल तरी कर्म त्याच्या हातात आहे
मानसाच्या राहणीमान आणि जगण्याच्या पध्दतीवर त्याच व्यक्तिमत्व घडत असत. यशस्वी माणूस येणार्या संकटात एखादी संधी पाहतो आणि त्या संधीचं सोन कसं करायचं हे त्याला माहीत असत. कारण जन्म जारी मानसाच्या हातात नसल तरी कर्म त्याच्या हातात आहे. माणूस जागताना आपल्या भोवताली घडणार्या परिस्थितीतून शिकत असतो अनुभव घेत आसतो आणि तो स्वत: घडत असतो. हेच ते जगण्याचे धडे घेऊन तो आपल्या आयुष्यात कर्म करत करत पुढे जात असतो. आलेल्या परिस्थितीशी दोन-दोन हात करत असतो आणि आपल्याला हवे असलेले यश संपादन करत असतो.
गोष्ट:-
एखाद पिपाळाच झाड आपल असतित्व कुठे ही आणि कस ही टिकवण्यासाठी धडपडत असत ते झाड कस एखाद्या दगडाला इमारतीला धरून राहत आणि आपल असतित्व टिकून ठेवत. आणि अगदी सावकाश सावकाश मोठ होत जात. आपणही आपल्या आयुष्यात येणार्या संकटावर अडचनिवर मात करत करत पुढे जाऊ शकतो . प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य होतात. कारण देव त्यांचपण नशीब लिहितो ज्यांना हात नसतात. आणि ती माणस ही आपल नशीब लिहितात / घडवतात ज्यांना हात नसतात.
आपण सगळे सारखे दिसत असलो तरी विचारांनी वेगळे आहोत
ज्याच्या हातात सकारात्मक्तेची मशाल असते तोच इतरांचे नेतृत्व करत असतो आणि इतर सगळे त्याच्या मागे चालत असतात कारण ती व्यक्ति त्या सगळ्यांना जगण्याचे धडे देत असते मार्गदर्शन करत असते. आणि स्वत:च्या विकासा बरोबर इतरांनाही घडवत असते. आपल्या सगळ्यांचं व्यक्तिमहत्व वेगळं आहे दृष्टीकोण वेगळा आहे. कारण एखाद्याव्यक्तीलाजीएल पाण्याने भरलेला ग्लास अर्धा भरलेला दिसेल तर एखाद्या व्यक्तिला अर्धा रिकामा दिसेल.
गोष्ट
अर्जुनाला केवळ पोपटचा डोळा दिसत होता. जस एखाद्या चित्रकारला कोर्या पानावरती सुंदर चित्रा दिसत.त्याच प्रमाणे प्रत्येक माणसात वेगवेगळे कला गुण असतात आणि त्यानुसार त्याला हे विश्व दिसत असते. त्याच्या इच्छे नुसार त्याला हवे ते तो मागत असतो आणि निसर्ग देवता त्याला त्या गोष्टी वस्तु प्रदान करीत असते. एखादी गोष्ट आत्मसाद करंयची जिद्द ही त्या माणसामध्ये असावी लागते कारण प्रत्येकाचे विचार त्याला घडवत असतात आणि विचार माणसाची दिशा ठरवत असतात. एखाद्याला अडचणीत संधी दिसेल तर एखाद्यला अडचण दिसेल.
बळ मनात असले की पंख आपोआप मजबूत होतात
एखादी गोष्ट आपण करू शकतो हा आपल्यातील आत्मविश्वास आपल्याला घडवत असतात मग कोणी काहीही सांगो अथवा बोलू दे. नकारात्मक विचार आपल्या मनाला शिवणार नाहीत एवढं मन मोठं करा स्वतच्या मनाला एवढ्या मोठ्या शिखरावर ठेवा की लोक आपलयला पाहतील आणि प्रेरणा घेतील पण आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी ते ही त्यांना एक मार्ग मिळेल एक आदर्श म्हणून त्यांच्या समोर जा.
माणसाला घडवण्यासाठी त्यांचे कुंटुंब त्याचा मित्रपरिवार त्याला मदत आणि सहकार्य करत असतात. एखाद्याला घडवण्यासाठी त्याला त्याच्या जवळच्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळत असते किंवा तो नकारात्मक विचारणा आपल्या मनात शिरकाव करू न देणे. मग आपली प्रगती आपल्या हातात असते.
गोष्ट
भुंग्याला माहीत नसत कि आपण उडू शकत नाही आणि विज्ञान सगत की भुंग्याच शरीर त्याच वजन उचलू शकत नाही पण ही गोष्ट भुंग्याला माहीत नाही की आपण उडू शकत नाही आणि त्यो उडण्यासाठी काही सेकंटात आपल्या पंखांची हजारोवेळा फडफड करतो आणि तो आकाशात उंच उंच उडून सार्या जागा समोर एक आदर्श निर्माण करतो.
मन करा रे प्रसन्ना सगळे सिद्धिचे आगर
मन हे सगळे सिद्धिचे आगर आहे आणि जर मन प्रसन्न असेल तर सगळं काही शक्य आहे. कारण जर जग जिंकक्याचे असेल तर मन जिंकता आले पाहिजे . पण काही जवळची मनसे मनावर हल्ला करत मन जर एकदा खचल की माणस मोडतात. कारण मनावर केलेले घाव भरायला प्रेम आपुलकी हेच औषध आहे. पण आपण लोकांना किंवा इतरांना आपल्या मनावर हल्ले करताना थाबवू शकत नाही पण आपण आपल्या मनावर ताबा ठेऊन वाईट विचार वाईट सवाई आणि वाईट व्यक्तिपासून जाणीवपूर्वक दूर राहील पाहिजे.
गोष्ट
चांगलं मन असाल की वाईट लोकांच्या नजरेत ते भरत ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला साप सोडत नाही तसेच वाईट माणसे चागल्या माणसाला डिवचन सोडत नाहीत. तो कितीही चागला असला तरी तो कसं वाईट व्यक्ति आहे हे दाखवून देण्यातच ते त्यांची ऊर्जा खर्च करत असतात. त्यामुळे अशा व्यक्तिपासून आपण स्वता: लाब राहिलेलं नेहमी चागल . त्यासाठी जुन्या माणसांची एक जुनी म्हण आहे. वाकडी मेढ (झोपडीच घर बाधण्यासाठी वापरला जाणारा खांब ) असेल तर खंडापण वाकडाचा खणावा / खोदावा लागतो. कारण वाईट व्यक्तिला आपण कितीही काहीही समजावण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ति सुधारणारी नसते त्या पेक्षा त्या व्यक्ति पासून आपण स्वता: लाब राहिलेले चागले.
वाईट व्यक्तीचे विचार हे सापाने दंश करण्यासारखे आहे आणि विष जेव्हा शरीरात भिनते तेव्हा माणूस मरतो. वाईट व्यक्तीच्या वाईट बोलल्याने काही होत नाही पण आपण त्या वाईट विचारावर विचार करत बसलो की आपल्या मनावर त्याच्या विचारांचा प्रभाव होतो आणि आपोआप मागे खेचले जातो. त्यामुळे अशा व्यक्ति पासून लाब राहणे हेच उत्तम आहे.
शिक्षकांचाही कोणीतरी गुरु असतो
आपल्याला जी मानस घडवतात आणि आपण घडतो तो आपल्यासाठी गुरु असतो पण गुरूचा पण कोणीतरी गुरु असतो हे मानायला पाहिजे चागला गुरु मिळणे हे भाग्यचं मानवे लागते. आपल्या गुरूला घडवणारी व्यक्ति ही महान असतेच तसेच आपल्या गुरूला ज्या पुस्तकातून ज्ञान मिळते ती पुस्तके म्हणजे आपल्यासाठी एक ज्ञांनाचा खजिना असतो. संत कबीर च एक डोहा दोहा आहे
"गुरु गोविण दोनो खडे ! काके लागू पाव !
गुरु पर बलिहारी जाऊ ! जिसणे गोविंद बातलाय.!!
जर गुरु नसेल आपल्या आयुष्यात तर आपले आयुष्य जसे ध्येयहीन असते किंवा दिशाहीन विमान जसे आकाशात फिरत राहते तशी आपली अवस्था होते. आपल्या गुरूचा आपल्या जीवनाला आधार असतो आपला गुरु आपल्या जीवनातील अडचनीला सामोरे जाणारी एक शक्ति असते. येणारी संकट झेलणारी एक ढाल असते. घराच्या भिंती असते. जर गुरु नसेल तर लोक आपल्याला जगणं असह्य करतात. आणि पडक्या भिंतीच्या विटा सुद्धा राहत नाहीत हे तर जग जाहीर आहे.
विश्वास
ज्याप्रमाणे माणसाला देव दिसत नये त्याच प्रमाणे माणसाला प्राण्यांना किंवण कोणालाच देव दिसत नाही पण विश्वास ही कोणाला दिसत नाही देव आणि विश्वास मानसच्या मनात असणारी एक भावना आहे.
ज्याप्रमाणे आपण एखाद्यावर आपल्या कामाचा आपल्या कार्याचा किंवा आपण ज्या कामात इतरांचा सकारात्मक सहभाग व सहकार्य अपेक्षित असतो तो म्हणजे विश्वास आणि देव आपल्याला मदत करे आपल्या इच्छा पूर्ण करेल आपल्याला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढेल वाचवेल हा विश्वास म्हणजे देव असा माझ मत आहे.राहतात
माणस आपल्या सोई प्रमाणे देव बदलतात आणि आपल्या सोई नुसार मणसांवर विश्वास ठेवतात. अशी उदाहरणे द्यायची झाली तर आपल्या जवळची माणसे , नातेवाईक , सागे सोयरे आपटेष्ट आणि मित्र परिवरमध्ये पाहायला मिळतात.
गोष्ट परजिवी व्यक्तिची नातेसंबंधी धोरण :-
काही लोकांच्या मनात मदत आणि सहकार्य करण्याची भावना असते त्यात त्यांचा काही स्वार्थ ही नसतो पण आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्यापेक्षा गरीब आणि गरजू लोकांना मिळावे ही भावना त्यांच्या मनात असते ती माणस इंतांच्या दृष्टीने देव असतात. तर दुसर्या बाजूला गरीब गरजू लोकांना लुबाडणारी धूर्त धोरणी माणसे असतात. अशी माणसे दुसर्यांना फसवून आसुरी आनंद घेत असतात. तसेच ही माणसे सज्जन व्यक्तिला सहजासहजी सोडत नाहीत भावनिक दृष्ट्या त्यांना गुंतवतात आणि सज्जनाची पिळवणूक करत बसतात त्यांच्याकडून पैसे कडून घेतात आणि फसणार्या माणसाला माहीत ही नसत की ही दृष्ट माणस आपली फसवणूक करीत आहेत दृष्ट माणसे आपले (प्रॉब्लेम) अडचणी सागतात आणि तुझ्या शिवाय माला कोणी मदत करू शकत नाही अशी खोटी भावनिक परिस्थिति त्या सज्जन माणसा समोर मांडतात असे भावनिक जाळे त्याच्या भोवती विणतात तो एकदा फासला की त्यांचे ध्येय साध्य झाले की त्याला सागतात तू तुझ्या अडचणी सोडव आणि तो बिचारा जिवाच्या आकांताने त्याला मदतीसाठी बोलवतो तर हा सगतो माला वेळ नाही मी बिझी आहे मी आता मदत करू शकत नाही. वगैरे करणे देतात.
पण ही स्वार्थी (असुर ) माणस आपल्या सज्जन व्यक्तिला विसरत नाहीत. खोटी आश्वासने त्यांच्या संपर्कात राहतात कारण त्यांना माहीत असत आपण पराजिवी आहोत आपल्याचे हे काम होणार नाही त्यामुळे आपल्याला एका खांभीर आधाराची गरज आहे. त्यामुळे आपण याला भावनिक अडचणी सगुण गुंडाळून ठेऊ शकतो आणि ही व्यक्ति काही ही करून आपल्याला मदत करेल.त्यासाठी ते नातेसंबंध टिकवून असतात.
सज्जन माणसाला देव आणि इतर माणस आणि तो स्वत: च्या कष्टाने पुढे येण्यासाठी संकटातून बाहेर पाडण्यासाठी हात पाय मारत असतो. आणि आपल्या जवळच्या मित्रांना , सागेसोयर्यांना आपले दु:ख सगतो व तो सज्जन आणि प्रामाणिक असल्यामुळे संकटातून निघण्यात यशस्वी होणार ही त्याला आणि इतरांना शाश्वती असते.
गोष्ट
स्वार्थी कुत्रा आणि मेहनती गाढव
एका गावात एक कुत्रा आणि गाढव राहत असतात दोघे चांगले मित्रा असतात कुत्र्याला गावातील लोक जे खायला घालत ते तो खात असेत आणि कुत्र्याचा पोत भरल्यावर त्यानंतर गाढव संपूर्ण गाव हिडून उरलसूरल खाऊन आपल पोत भरत असे. कुत्र्याला वाटत असे की आपल्या नशिबाने गाढवाला अन्न मिळत आहे. आपण या गाढवाला गावातून बाहेर कडून टाकलं पाहिजे म्हणजे सगळं अन्न आपल्या मिळेल व सगळ्या गावावर आपल राज्य असेल. स्वार्थी बुद्धीने त्याने एक डाव रचला. कुत्र्याने गाढवाला सगीतले की आपण एक शर्थ लावूया जो जिंकेल तो गावात राहील आणि जो हरेल तो गाव सोडून जाईल. गाढव त्याला म्हणाले गाव सोडायचं का ? खरच गाव सोडायच कुत्रा म्हणाला हो गाव सोडवच लागेल कारण आपल्या शर्थ चा नियम आहे ना तो. गाढव म्हणाला शर्थ काय आहे. गावाबाहेरच्या मंदिरात जो पहिलं जाणार तो जिंकला आणि जो उशीला पोहेचेल तो हरला. शर्थ चे नियम ठरले आणि शर्थ सुरू झाली. गाढव शांतपणे गाव सोडवा लागणार या विचारणी दुखी होते. म्हणून शांत चालत चालले होते. पण कुत्रा धावत होता एका गल्लीतून दुसर्या गल्लीत धावत होते पण त्या कुत्र्याला इतर गल्लीतील कुत्रे पुढे जाऊ देत नवते. आणि कुत्रा शर्यत हरला होता गाढव चालत चालत शर्यत केव्हाच जिंकला होता. आणि आता गाव सोडून जाण्याची वेळ कुत्र्यावर आली होती. गाढव त्याला आपला खरा मित्रा मानत होता व त्याने कुत्र्याला गाव सोडून जाऊ दिले नाही. पण कुत्र्याला गावटुन्न बाहेर पडताना जेवढा त्रास झाला तेवढाच त्रास गावात शिरताना झाला कारण त्याच गावातील इतर कुत्री त्याला गावात शिरू देत नवती. चागल्या मित्रामुळे पुन्हा त्याला गावात शिरता आले राहता आले.
यावर संत कबीर चा एक दोहा आठवतो.
" साधू ऐसा चाहीये जैसे सूप सुभाय"
"सार सार गाहि रहे थोता देई उडाय"
साधू असा पाहिजे जस एखाद सूप जो आपल्यातले चांगले जड गुण आपल्याकडे खेचून घेतो आणि हलके दुर्गुण सुपाच्या बाहेर फेकून देतो.नाते सूर्याशी
तुम्ही कोणत्या देवाला मानता त्याची पुजा करता किंवा देवाला आवडणार्या गोष्टी करता हे महत्वाचे नाही कारण देव माणसाने पाहिलेलं नाही. आणि परंपरागत देव आपण पाहतो तो मंदिरातील मूर्ती मध्ये किंवा अन्य धर्मीय प्रमाणे मंदिर मज्जिद गुरु द्वारा चर्च वगैरे वगैरे
देवच्या बाबतीत फार विवाहर केल्यावरेक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे देव सर्वत्र आहे. माझ्यात आहे तुझ्यात आहे आपण सगळ्यात आहे जे चागले काम करतो कर्म करतो एखाद्या गरीब गरजूला निस्वार्थ मदत करतो तेव्हा त्याच्या तोंडून जे आपल्यासाठी चागले शब्द निघतात आशीर्वाद त्या गरिबासाठी आपण देव ठरत असतो.
माझ असा मत आहे निस्वार्थपणा हाच आपल्यासाठी ब्रम्हा विष्णु आणि माहेषा आहे कारण खर पाहता आपल पालन पोषण आणि संहार करण त्यांच्याच हातात आहे. जर आपण त्यांना म्हणजे निसर्गाला कर्ता आणि करविता मानतो मग त्याचा एक अंश आपलायत ही आहे. आणि तो आपल्यात असायला ही हवा. आणि तो आपल्यात आहेच हे नक्की, हो त्याचा एक अंश आपल्यात सगल्यान मध्ये आहे तो म्हणजे श्वास असा म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. श्वास या एकाच्या जोरावर आपण निसर्गाशी म्हणजेच त्या परमात्मयाशी आपली नाळ जोडलेली आहे . प्रत्येक माणसात श्वास आहे म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे वेद शास्त्रात आणि धार्मिक पुराणात हे लिहिलेले आहे पण मनाने जो यांचा अभ्यास करतो त्याला हे रहस्य उलगडते असे म्हणायला हरकत नाही. बहुतेक या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना माहीत असतात पण त्याचा वापर कसा करायचा. आपल्याला काय हव आहे? काय नको हव आहे ? हे कसं सांगायच हाच प्रश्न सगल्यान पुढे पडलेला असतो त्या परमात्म्याने ही सारी सृष्टी बनवली आहे. मग त्यातलीच एक एक गोष्ट किंवा वस्तु त्यालाच देण्यात काय तथ्य आहे.
धूर्त ढोंगी लोक भोळ्या लोकांना फसवतात खोटी आश्वासणे देतात पैसा उकळण्यासाठी गैरमार्ग सांगतात. त्यांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करतात. काही लोकांना ज्या गोष्टी माहीत नाही त्यांना वाटत हे असा काही केल की आपल सगळं चांगलं होणार या भोळ्या आशेमुळे त्यांचा शोषण ढोंगी धूर्त लोक आणि त्यांच्या भूल थापाना फसतात. ही सज्जन माणसे नदीच्या उलट्या प्रवाहाचा प्रवास करतात हे केवळ ढोंगी माणसांच्या सांगण्यामुळे अस मला वाटत.
निसर्गाला आपलस करण्यासाठी काय केल पाहिजे ते सांगतो.
भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून लोक निसर्गाची पूजा अर्चना करत ध्यान धारणा करून ईश्वराशी संवाद साधत. हे फक्त ऋषी मुनी करत असत. पण खरी गोष्ट अशी आहे की आपण सगळे जन ही हे सगळं करू शकतो. सूर्य ही निसर्ग देवता आहे सूर्य आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतो अथवा सूर्य आपल्या आणि निसर्गामधील एक सुवर्ण दुवा आहे . आपल्याला आपल्या आयुष्यात काय हव आहे हे आपण सूर्य देवतेला सांगायचं आपल म्हणणं त्याच्या पर्यन्त पोचल की सूर्य ती गोष्ट आपली इच्छा पूर्ण करणायासाठी यशस्वी प्रयत्न करतो आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो महणजे "तथास्तु" हा सूर्याकडचा तथास्तु आपल्या पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत आपण जिद्दीने त्याच्याकडे मागत राहील पाहिजे.
उदाहरणार्थ;-
जेव्हा लहान मुलांना भूक लागते तेव्हा ते रडू लागतात ते खूप जोरात रडू लागले की त्यांची आई त्या बाळाला दूध पाजते आई ते बाळ रडायच थांबते. अगदी सारखेच जेव्हा आपल्याला मोठ यश संपादन करायचं असत तेव्हा आपल्याला तेवढ्याच मेहेनतीने आपल्या संकटांशी लढाव लागत. बाळ लहान असल्यामुळे ते रडत व त्याचे आईवडील त्याला हव ते देतात. आपण मोठे झाल्यावर आपल्याला निसर्गाकडून देवाकडून काही हव आहे तर आपल्याला महनतीचा आणि प्रार्थनेचा मार्ग आहे त्याचा आपण अवलंब केला पाहिजे.
गोष्ट
रावणाने घोर तप करून ब्रम्ह देवाकडून असा वर मिळवला की मला पशू, पक्षी, देव आणि दानव या
मला कोणीही मारू शकणार नाही. आणि तो स्वताला अमर समजू लागला. रावणाने जाहीर केले की, मी देव आहे. कोहिही देवाची पूजा प्रार्थना करू नये आणि जो कोणी देवाची पूजा प्रार्थना करेल त्याच्यावर अन्याय करायला सुरवात केली. लोक त्याच्या त्रासला काटाळले आणि त्राही मामं त्राही माम करू लागले. तेव्हा काहींनी सांगितले की रावणाचा वध श्री राम करणार आहेत ही भविष्य वाणी आहे. त्याच्या केवळ वध केवळ श्री रामच करणार आहेत. केवळ रावाचा वध करारण्यासाठी श्री रामाने अवतार घेतला नवता तर लाखो लोकांच्या प्रार्थना तसेच रावणाच्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी निसर्गाकडे केलेलं आव्हान यामुळे श्री राम धरतीलवर वतरले आणि रावणाचा वध त्याच्या सांगण्याप्रमाणे केला. कारण रावणाने वरदान मागताना केवळ नर आणि वानर सोडून मला कोणाच्या हातून मरण येऊ नये असा आशीर्वाद ब्रम्ह देवा कडून मिळवला होता. त्याच्या आशीर्वादाचा मान ठेवून श्री रामाने रावणाला मारले.
गोष्ट 2 अशीच कथा श्री कृष्णाची ही आहे.
प्रार्थना
आपण जेव्हा रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची निसर्गाची प्रार्थना करतो तेव्हा आपला ध्वनी आपली मागण्याची तीव्र इच्छा ती वस्तु आणि निसर्ग एकात असतो ती गोष्ट / इच्छा सूर्यापर्यंत पोहचवत असतात. सूर्य प्रकाश धरतीवर पोहोचण्यासाठी आठ मिनिटे लागतात हाच वेग जर आपण आपली इच्छा सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी धरला तर आठ मिनिटे लागतील आणि सूर्य देवाने आपली इच्छा मान्य केली आणि तथास्तु असे म्हटले तरी त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आठ मिनिटे लागतीला आठ + आठ = सोळा आपल्या मानवाच्या इच्छा काही कमी नसतात त्यासाठी आपल्या सगळ्या इच्छा एका वहीत अथवा कागदावर लिहून मग त्या त्या मागं किंवा पाठ करा म्हणजे दोन ते तीन मिनिटे लागतील आपल्याला ध्यानस्थ बसण्यासाठी आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी एक दोन मिनिटे लागतील अशी आपल्याला एकूण वीस एकवीस मिनिटे आपल्याला लागतील. अश्याप्रकारे आपल्याला हव्या असलेल्या इच्छाची यादी करा विचार करा आणि निसर्ग देत नाही तो पर्यंत रोज ही गोष्ट मागत रहा. आपण मागितलेली गोष्ट आपल्याला मिळणार ही गोष्ट नक्की कारण त्यासाठी स्वता: देव काम करत आहे. आपण सगळे निसर्गाचे लाडके आणि आवडते आहोत एक उत्तम रचना आहोत कारण आपल्या सगळ्यांच्या इच्छा या प्रएका पेक्षा वेगळ्या आहेत त्यामुळे त्याला त्या पूर्ण करण्यासाठी वेळ तर लागेल पण विश्वास ठेवा तो सदैव आपल्यासाठी उत्तम गोष्टीच देतो आणि तो आपल्यासाठी चागलच करणार हे नक्की.
गोष्ट
देव आपल्या सदैव सोबत असतो याची प्रचीतीसाठी एक माणूस देवाला सगतो की तू माला माझ्या सोबत आहेस हे माल दिसले पाहिजे देव त्याला सगतो हे शक्य नाही पण जेव्हा जेव्हा तुला मला मी तुझ्या सोबत आहे की नाही हे पाहावस वाटेल तेव्हा जमिनीकडे पाहत जा तुला तुझ्या आणि आणि माझ्या पायाचे असे दोघांच्या पायाचे ठसे दिसतील तो माणूस खूप खुश होतो आणि चालेल असे म्हणतो. थोडे थोडे पुढे गेल्यावर तो देवाची परीक्षा घेण्यासाठी जमिनीकडे पाहतो तर त्याला दोन पायाचे जोड सोबत चाललेले दिसतात तो आनंदीत होतो. थोड्या वेळचे त्याला समोर चक्री वादळ येणता दिसते तो लगेच जमिनीकडे दुसर्या पायाचे ठसे दिसतात का पाहतो तर दुसर्या पायाचे ठसे दिसत नाही तो घाबरतो आणि जिवाच्या आकांताने पळत राहतो पळता पळता वाटेत गाव दिसत चक्री वादळात ते गाव पूर्ण उध्वस्त झालेले असते. तो माणूस मनात म्हणतो बर झाल मी पळालो नाहीतर मेलो असतो. अस बोलतो आणि पुन्हा त्याची नजर पायाकडे जाते तर पुन्हा पायाचे दोन जोड (ठसे) दिसतात. तो माणूस रागाने त्या पायांच्या ठस्यांकडे पाहतो आणि देवा तू मला चक्रीवादळात सोडून पळून गेलास देव त्या माणसाला सांगतो चक्रीवादळ ज्या दिशेने गेलास त्या गावाची आणि तिकडच्या आजू बाजूच्या प गावाची काय अवस्था झाली हे तू पाहिलेस ना आश्या वादळातून कोणी वाचले आहे का तर तो नाही वाचले केवळ तू वाचलास याचा विचार केलास का तो म्हणतो मी पळालो म्हणून मी वाचलो कारण मी पळताना पायाचे ठसे पण पहिले माझ्याच पायाचे ठसे दिसत होते तू नव्हतास देव म्हणतो त्या वादळात कोणी वाचले नाही तू वाचलास कारण मी तुला उचलून घेतले होते त्यामुळे तुला जे पायाचे ठसे दिसले ते माझ्या पायाचे ठसे होते तुझ्या नाही. हे सागतच तो लगेच देवच्या पायावर डोके ठेवतो व देवाची क्षमा मागतो. देव त्याला म्हणतो तू माझ्यावर अविश्वास दाखवलास त्यामुळे आता तुला माझ्या पायाचे ठसे दिसणार नाहीत पण विश्वास ठेव मी तुझ्या सोबत असेन. आणि देव अदृश्य होतो.
लोकांना सगळं हव असत पण काहीच न करता त्यांना मेहनत नको
कष्ट एखादी सोन्याची संधी
दार ठोठावत असेल तर ते
दार उधडणार नाहीत उलट दार ठावण्याच्या आवाजाचा त्रास होत आहे
अशी तक्रार ते लोक करतात.
जर आपण मेहनत आही सकारात्मक कार्य करणार्या लोकांच्या संगतीत राहहिलो तर त्यांच्या
सोबत आपल ही भाल होतो . आपण ही यशाचं शिकार गाठू शकतो . पण आपण येणारी संधी
ओळखली पाहिजे तपासून पहिलं पाहिजे की ही संधी सोन्याची आहे की मृगजळ आहे. आणि
स्वत:वर आणि देवावर विश्वास ठेऊन कार्य केले पाहिजे. मी मागितल आहे मे मला मिळणार
आहे ते देव माझ्यासाठी बनावट आहे आणि ती वस्तु बनण्यासाठी वेळ लागत आहे देव
आपल्यासाठी योग्य वस्तु बनावट असल्यामुळे वेळ लागला चालेल पण मी वाट पहिले पाहिजे
ध्येर्य ठेवले पाहिजे.
चागल्याच्या सोबत राहील की चांगलं होत. मग ती व्यक्ति लहान आहे की मोठी याला महत्व
नाही. कारण शाळेत चागल्या गोष्टी शिकवल्या जातात पण आपण मोठे होतो आणि विसरत
जातो. याचा सुंदर उदाहरण म्हणजे
एकदा एक माणूस दुसर्या शहरात फिरायला जातो आणि तो जाता जाता दूर गावात पोहोचतो तो
वाट ही चुकतो. त्याला रास्ता सापडत नाही. त्याला एक शाळेचा मुलगा भेटतो तो माणूस त्या
मुलाला शहरात जाण्याचा रास्ता विचारतो तो मुलगा म्हणतो मला ही शहरात जायचं आहे माझी
शाळा शहरात आहे. तो माणूस त्या मुलाशी बोलत बोलत पक्क्या रस्त्याकडे येतो. तो त्याला
विचारतो तू शहरात कसं जाणार ? तो मुलागा बोलतो बस ने पण इथे. तो माणूस म्हणतो पण
इथे तर बस स्टॉप नाही आहे. तू मला फसवत तर नाही ना. माणूस मनात विचार करतो त्याला
एक चॉकलेट देतो आणि निघत असतो मुलगा बोलतो थांबा ना आपण सोबत जाऊ. माणूस
चालून चालून थकलेला असतो कोणतीच गाडी दिसत नाही थोडा आराम करावा या विचाराने तो
थांबतो. पंधरा मिनिट होऊन जातात मुलाची चॉकलेट संपलेली असते याचा थकवा दूर झालेला
असतो तो म्हणतो मी जातो आता तू थांब बस ची वाट पाहत मी निघतो. मुलगा त्या माणसाला
विनंती करतो थांबा ना बस येणार आज उशीर झाला आहे वाटत. बस येणार नक्की बस येणार.
तो मुलगा सांगतो या गावातून एकाच बस शहराकडे जाते. आणि ती बस इकडून गेली नाही आहे.
म्हणजे बसला उशीर झाला असणार असा वाटत. माणूस मनात विचार करतो व मनात म्हणतो
इथे तर बस थांबा नाही बस येणार काशी यावर विश्वास कसा ठेवाचा मुलाच्या बोलण्यावर तो
विश्वास ठेवायच ठरवतो आणि थांबतो आणि तो त्या मुलाला विचारतो तुला कसं माहीत की बस
गेली नाही ते. मुलगा गप्प बसतो. तो मुलाला सोडून चार पावलं पुढ जातो इतक्यात बस येते.
तो माणूस खूप आश्चर्यचकित होतो. तो लगेच मागे धावत येतो आणि बस पकडतो. तो आणि
मुलगा बस मध्ये चढतात मुलगा उत्तर देतो की या बस चे ड्रायवर माझे बाबा आहेत. बाबा या
काकांनी मला चॉकलेट दिली. मग त्या मानसाच्या लक्षात येत की त्या मुलाचे ड्रायवर आहेत
म्हणून तो मुलगा एवढ्या खात्रीने बोलत होता की बस गेली नाही. बस नक्की गेली नाही.
देवाकडून आपण जे काही मागतो ते देव आपल्याला नक्की देणार या गोष्टीवर आपला
विश्वास पाहिजे. देवाकडून आपल्याला जे काही पाहिजे त्याची एक यादी करा आणि रोज सकाळ
संध्याकाळ त्या सार्या गोष्टी देवाकडे मागं. देव तुम्हाला त्या सार्या गोष्टी देणार नक्की देणार
थोडा वेळ लागेल पण धीर सोडू नका कारण देवासाठी प्रत्येक जन खास असतो. प्रेत्येकासाठी
देवाने चांगलं गोष्टी ठरवलेल्या असतात तो प्रत्येकाला स्वत खास गोष्टी बनवून देत असतो.
प्रत्येकाला चांगल्या संधी उपलब्ध करून देत असतो फक्त आपण त्या ओळखल्या पाहिजेत.
मेहनत जिद्द चिकाटी यामुळे आपल्याला यश मिळणार याची खात्री देव देत असतो.
उदरणार्थ :- बहिर्या बेडकची गोष्ट
एका विहिरीत खूप बेडूक असतात सर्वात पहिलं या विहीरीच्या बाहेर कोण पडेल अशी शर्थ लागते आणि वीहीरीच्या भिंतीवर चढण्यासाठी सगळे बेडूक एका मागून एक प्रयत्न करत असतात पण कोणी ही यशस्वी होत नाही मग त्याचा विहीरीतील बहिरा बेडूक प्रयत्न करण्यासाठी पुढे येतो तो लहान असल्यामुळे सगळे त्याला म्हणत असतात तू लहान आहेस तू या शर्यतीमध्ये भाग घेऊ नकोस पण त्या बहिर्या बेडकाला हा नियम माहीत नसतो. तो भाग घेतो आणि लोक त्याला खूप जोशमध्ये विरोध करत असतात पण त्या बहिर्या बेडकला वाटत इतर बेडक आपल्याला प्रोत्साहन देत आहेत आणि तो आणखी जोशात वर वर चढत जातो आणि काय आश्चर्य तो विहीरीच्या शिखरावर पोहोचतो आणि ती शर्यत जिंकतो.
संयम
आईस्क्रीम पाहिजे तर संयम ठेवा नाहीतर पाणीपुरी खा
आपल्याला
हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी आपण त्याची सारी माहिती मिळवली पाहिजे व
त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजे म्हणजे आपल्याला आपले ध्येय गाठता येते.
त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजे म्हणजे आपल्याला आपले ध्येय गाठता येते.
आज आपल्याला खूप सार्या गोष्टी मध्ये तडजोड करावी
लागते आपल्याला जे हवे ते
मिळत नाही आणि जे मिळते ते आपलयला आयुष्यभर निभवावे लागते.
काही वेळेला आपल्याला
वाटते की आपण थोडा धीर धरला असतं तर आपलयाला यापेक्षा नक्की काही
चांगलं मिळालं
असत.
शिक्षणाच्या
बाबतीत म्हटलं तर दहावी नंतर काय करायचं हे खूप मुलांना माहीत नसत. आणि
जर माहिती असाल
तरी ते ध्येय गाठण्यासाठी काय कारला पाहिजे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. सराव नाही
नियोजन नाही. मग मार्क कुठेतरी कमी पडतात. अॅडमिशन फूल होतात. वर्ष वायजायला नको. मग
हे करायला पाहिजे ते कार्याला पाहिजे. एक ना अनेक सल्ले देणारे शेजारी असातात. शिकायचं
असत कॉमर्स घेतात आर्ट्स किवा आणखी काही. व्हयायच
असत कंपनी सेक्रेटरी आणि होतात. क्लार्क किंवा
टायपिस्ट होऊन आयुष्य भर सरकारची ओझी वाहत
असतात. आणि आपल्या नशिबाला बोल लावत बसतात.
आपल्याला काय व्हायचं आहे हे
आपलायला नक्की माहीत असेल तर आपण आपल्या क्षेत्रात
आपला ठसा उमटल्या शिवाय राहत नाही.
याची उदाहरण एकापेक्षा एक मिळतील. क्रिकेट
फुटबॉल, चेस, वगैरे.
आपल्याला काय करायचं आहे हे माहीत पाहिजे आपल्या आयुष्याचा
आराखला तयार पाहिजे आणि तो नेहमी आपल्या डोळ्यासमोर असला महिजे म्हणजे चुका होत
आराखला तयार पाहिजे आणि तो नेहमी आपल्या डोळ्यासमोर असला महिजे म्हणजे चुका होत
नाही. ज्या प्रमाणे सूर्य पूर्वेला
उगवणार आणि पश्चिमेला मावळणार हे सगळ्यांना माहीत असत
अगदी तास आपण काय करणार हे आपल्याला
माहीत पाहिजे.
देवाने आपल्या सगळ्यांना समान वेळ दिवसाला 24तास, 365
दिवस दिले आहे. समान
आयुष्य सगण्यासाठी सगळ्यांना 100 वर्ष आ आपण म्हणू. काहींना कमी
जास्त प्रमाणात असेल
ही. पण प्रत्येकाला संधी दिली आहे. काही लोक त्याचा स्वीकार करातात
तर काही घाबरून
आपला मार्ग बदलतात. प्रेत्येक माणूस हा पहिल्या पेक्षा वेगळा आहे भिन्न
आहे. त्याची जिद्द
वेगळी इच्छा आकांक्षा वेगळ्या काम करण्याच्या पध्दती वेगळ्या असतात.
ध्येय वेगळं असत.
सगळेच सचिन तेंडुलकर नाही होत. सगळेच लता मंगेशकर नाही होत. सगळेच
अमिताभ बच्चन
नाह होत. देव ईश्वर निसर्ग तुम्ही
त्याला कोणत्याही नावाने हाक मारा त्याला केवळ एकच शब्द माहीत आहे. “तथास्तु” बाकी
सगळं तुमच्या मनावर तुमच्या विचार शक्तिवर अवलंबून आहे. मग तुमच्यावर सगळया गोष्टी
अवलंबून आहेत की आईस्क्रीम मिळे पर्यंत दुकानाच्या बाहेर थाबायच की आपली ध्येय बदलून
केवळ पोत भरण्यासाठी पाणीपुरी खायची. निवड तुमची आसते. परिस्थिति समोर हतबल होऊन शरणागती
पत्करायची की परिस्थितीशी दोन हात करून डोगरला मागे सारून स्वतासाठी रास्ता तयार करून
इतरांसाठी आदर्श निर्माण कार्याचा हे केवळ तुमच्यावर अवलंबून आहे. कारण देव कोणातची असला तरी तो केवळ एकच
शब्द बोलणार आहे. तथास्तु.
माझ व्यक्तिश: अस मत आहे की आपल्या सगळ्यांचं जन्म हा जिंकण्यासाठीच झाला आहे आणि जो पर्यंत आपल्याला विजय किंवा यश मिळत नाही तो पर्यंत आपण माघार घेण्या विचार सुध्दा मनात आणायचा नाही. तरच आपला विजय होऊ शकतो. आपण केवळ मैदान सोडून जाण्याचं विहार करायचं नाही समस्या कोणतीही असुदे स्वत: च्या मनावर आणि वाईट विचारांवर संयम ठेऊन त्या समस्याचा सामना केला पाहिजे.
उदाहरणार्थ:
आपल्या लहान मुलांना माहीत असत आपल्या आई बाबांकडे पैसे ते आपल्याला आईस्क्रीम देऊ शकतात आणि आईस्क्रीम मिळवण्यासाठी ते मूल आईला बाबांना त्या आईसक्रीमच्या दुकानात ओढत घेऊन जात. आणि जो पर्यंत आईबाबा आईस्क्रीम देत नाही तो पर्यंत ते मूल त्या दुकानासमोर उभे राहत रडत, ओरडत पण आपली जागा सोडत नाही. आणि काही वेळाने आईस्क्रीम मिळाल्यावर ते आईबाबाच्या खांद्यावर बसून आईस्कीम खात आणि त्यांना ही भरवत असत.
देव नियती किंवा निसर्ग म्हणा तुमच्याकडे संयम आहे तर ती गोष्ट तुम्हाला मिळे पर्यंत त्या गोष्टीचा पाठलाग सोडू नका. मग मी गोष्ट तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार हे नक्की. उत्तम पिचर ओम शांति ओम. करण अर्जुन या फिल्म मध्ये त्यांची आई त्या मुलांची वाट पाहत बसते आणि ते पुन्हा जेन्म घेतात. ते फिल्म असल तरी देवाची निसर्गाची खेळी आपल्यासारख्या साधारण माणसाला कुठे कळणार आहे. राम जन्म घेणार आहे. हे राम जन्म घेण्या अगोदर पासून लोक ऋषि बोलत होते. तसेच कृष्ण जन्म आहे. बघा विचार करून एकदा.
संयम न ठेवल्यास आपल्याला समाधान मानव लागत
आपल्या मुलाने आईस्क्रीम मागितली आणि आपण त्याला घेऊन दुकानात जातो पण आईस्क्रीम बनवण्यास वेळ लागत असल्यामुळे आणि मुलगा खूप त्रास देत असल्यामुळे आसक्रीम न खाता पुढच्या दुकानात जाऊन पाणी पुरी खाण्याचा निर्णय घेतात. व त्यावरच समाधान मानावे लागते. अशी तडजोड शंभरातले नव्व्यांन्णव लोक करत असतात.
आपल ही असच होत असत आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे त सर्व प्रथम माहीत पाहिजे आणि मग ते मिळे पर्यंत आपण त्या गोष्टीचा आल्याला हव्या असलेल्या ध्येयाचा पाठलाग करत राहील ल्पाहिजे कारण आपण आईसक्रीमची मागणी करतो आणि आइसक्रीम आपल्या हातामध्ये येई पर्यन्त थबत नाही आपला धीर संपतो किंवा आपल मन पाणीपुरीकडे वळतो अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळा तडजोडीची सवय मनाला लावतो. आणि आयुष्याच्या यशापासून आपण स्वत: आपल्याला दूर ठेवत असतो. पण प्रत्येक वेळेला आपण आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची आणि मिळालेल्या वस्तूची किमत मोजत असतो. आईस्क्रीमसाठी आपण पाणीपुरीचा त्याग करतो तर पाणीपुरीसाठी आईसक्रीमचा त्याग करत असतो. आणि या गोष्टी समजायला व अनुभव यायला आपल्याला आपल आयुष्य खर्च किंवा आयुष्यातील वेळ खर्च करावा लागतो त्या शिवाय या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत.
तसेच प्रत्येक गोष्टीसाठी आपण किमत मोजत असतो ही किंमत म्हणजे वेळ, मेहनत, परीश्रम, सातत्य आणि सराव याने प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळत असत तसेच मला यश मिळणार असा विश्वास पाहिजे.
उदारणार्थ
राम जन्माला येणार व तो रावणाचा वध करणार ही भविष्य वाणी व लोकांचा यावरील विश्वास.
कृष्ण जन्मणाला येणार व तो कंस च वध करणर ही भविष्य वाणी व लोकांचा यावरील विश्वास.
माझ व्यक्तिश: अस मत आहे की आपल्या सगळ्यांचं जन्म हा जिंकण्यासाठीच झाला आहे आणि जो पर्यंत आपल्याला विजय किंवा यश मिळत नाही तो पर्यंत आपण माघार घेण्या विचार सुध्दा मनात आणायचा नाही. तरच आपला विजय होऊ शकतो. आपण केवळ मैदान सोडून जाण्याचं विहार करायचं नाही समस्या कोणतीही असुदे स्वत: च्या मनावर आणि वाईट विचारांवर संयम ठेऊन त्या समस्याचा सामना केला पाहिजे.
उदाहरणार्थ:
आपल्या लहान मुलांना माहीत असत आपल्या आई बाबांकडे पैसे ते आपल्याला आईस्क्रीम देऊ शकतात आणि आईस्क्रीम मिळवण्यासाठी ते मूल आईला बाबांना त्या आईसक्रीमच्या दुकानात ओढत घेऊन जात. आणि जो पर्यंत आईबाबा आईस्क्रीम देत नाही तो पर्यंत ते मूल त्या दुकानासमोर उभे राहत रडत, ओरडत पण आपली जागा सोडत नाही. आणि काही वेळाने आईस्क्रीम मिळाल्यावर ते आईबाबाच्या खांद्यावर बसून आईस्कीम खात आणि त्यांना ही भरवत असत.
देव नियती किंवा निसर्ग म्हणा तुमच्याकडे संयम आहे तर ती गोष्ट तुम्हाला मिळे पर्यंत त्या गोष्टीचा पाठलाग सोडू नका. मग मी गोष्ट तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार हे नक्की. उत्तम पिचर ओम शांति ओम. करण अर्जुन या फिल्म मध्ये त्यांची आई त्या मुलांची वाट पाहत बसते आणि ते पुन्हा जेन्म घेतात. ते फिल्म असल तरी देवाची निसर्गाची खेळी आपल्यासारख्या साधारण माणसाला कुठे कळणार आहे. राम जन्म घेणार आहे. हे राम जन्म घेण्या अगोदर पासून लोक ऋषि बोलत होते. तसेच कृष्ण जन्म आहे. बघा विचार करून एकदा.
संयम न ठेवल्यास आपल्याला समाधान मानव लागत
आपल्या मुलाने आईस्क्रीम मागितली आणि आपण त्याला घेऊन दुकानात जातो पण आईस्क्रीम बनवण्यास वेळ लागत असल्यामुळे आणि मुलगा खूप त्रास देत असल्यामुळे आसक्रीम न खाता पुढच्या दुकानात जाऊन पाणी पुरी खाण्याचा निर्णय घेतात. व त्यावरच समाधान मानावे लागते. अशी तडजोड शंभरातले नव्व्यांन्णव लोक करत असतात.
आपल ही असच होत असत आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे त सर्व प्रथम माहीत पाहिजे आणि मग ते मिळे पर्यंत आपण त्या गोष्टीचा आल्याला हव्या असलेल्या ध्येयाचा पाठलाग करत राहील ल्पाहिजे कारण आपण आईसक्रीमची मागणी करतो आणि आइसक्रीम आपल्या हातामध्ये येई पर्यन्त थबत नाही आपला धीर संपतो किंवा आपल मन पाणीपुरीकडे वळतो अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळा तडजोडीची सवय मनाला लावतो. आणि आयुष्याच्या यशापासून आपण स्वत: आपल्याला दूर ठेवत असतो. पण प्रत्येक वेळेला आपण आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची आणि मिळालेल्या वस्तूची किमत मोजत असतो. आईस्क्रीमसाठी आपण पाणीपुरीचा त्याग करतो तर पाणीपुरीसाठी आईसक्रीमचा त्याग करत असतो. आणि या गोष्टी समजायला व अनुभव यायला आपल्याला आपल आयुष्य खर्च किंवा आयुष्यातील वेळ खर्च करावा लागतो त्या शिवाय या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत.
तसेच प्रत्येक गोष्टीसाठी आपण किमत मोजत असतो ही किंमत म्हणजे वेळ, मेहनत, परीश्रम, सातत्य आणि सराव याने प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळत असत तसेच मला यश मिळणार असा विश्वास पाहिजे.
उदारणार्थ
राम जन्माला येणार व तो रावणाचा वध करणार ही भविष्य वाणी व लोकांचा यावरील विश्वास.
कृष्ण जन्मणाला येणार व तो कंस च वध करणर ही भविष्य वाणी व लोकांचा यावरील विश्वास.
गांधी :- व्यक्ति असा प्राणी आहे की जो तो विचार केरेल ते तो बनू शकतो. (स्वत: स्वताला घडवणारी व्यक्ति आपण स्वत:आहोत असे महात्मा गांघी म्हणत.)
अशा प्रकारची एक नाही अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.
तुम्हाला काय हाव आहे हे सर्वप्रथम नक्की करा मग देवाकडे निसर्गाकडे त्या गोष्टीची मागणी करा मग ती गोष्ट तुमाच्याकडे आकर्षित होत जाईल. जर तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचं मन विचलित करत राहिलात तर तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळण्यासाठी खूप वेळ लागेल आणि तुम्ही म्हणाल विंलब होत आहे. पण तुमच्यासाठी देव ती वस्तु (आइसक्रीम) तयार करत असतो तेव्हा तुमच्या मनात वेगळे विचार येतात आणि तुम्ही (पाणीपुर) दुसर्या वस्तूकडे तुमचं
लक्ष वेधल जाईल आणि तुम्ही त्या गोशीतचा मागे जाल . पुन्हा देव निसर्ग तुमच्या साठी ती वस्तु तयार करायला घ्याल व परत तुमचं मन विचलित होईल अस होत असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळायला वेळ लागतो.
जर तुम्ही एका गोष्टीकडे ठाम मताने राहिलात तर तुम्हाला ती गोष्ट लवकर मिळेल कारण विहीर खोडण्यासाठी सगळया ठिकाणी खड्डे केले जात नाहीत एकाच ठिकाणी खोडल्यावर पाणी लागत. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्धे अंतर पुढे गेल्यावर आपण आपला निर्णय बदलतो आणि मागे फिरतो तेव्हा आपल्याला परत तेवढेच अंतर कापावे लागते जर आपण तेवढेच अंतर पुढे गेलो तर आपल्याला यश किंवा यशाचं शिकार नक्कीच मुळू शकत. जेव्हा एक गोष्ट पूर्ण होईल त्या नंतर दुसर्या गोष्टीमध्ये काम कारला सुरुवात करा इतकच.
याचा आर्ट असा होतो की आपण दर वेळेला देवाकडे नवीन काहीतरी मागत असतं आणि देव ती वस्तु किंवा तुमच्या इच्छापुरतीचे काम चालू करतो इतक्यात तुम्ही दुसरी इच्छा
सागायला सुरवात करता. देव दुसरी इच्छा पूर्णा करणार तर तिसरी इच्छा सांगता देवला पण तुम्हीआम्ही गोधलामध्ये टाकतो. देवाकडे काहीही मागताना एका मागून एक सुसंगत रचना करून मागा म्हणजे देवाला पण माहीत असतो तुम्हाला कोणत्या गोष्टी नंतर काय पाहिजे आणि त्या गोष्टी ची व्यवस्तीत मांडणी करून तो तुम्हाला देतो तेव्हा लोकांना वाटत किती नशीबवान आहे ही व्यक्ति न मागता याला सगळं काही मिळालं आहे. पण सत्य केवळ तुम्हाला आणि त्या देवाला माहीत असत.
उदाहणार्थ
मी अगोदर आइसक्रीम खाणार आहे मग थोडा पुढे गेल्यावर पाणीपुरी खाणार आहे आणि पावभाजी घरी पार्सल घेऊन जाणार आहे.
असच मी आधी माझ कॉमर्स ने शिक्षण पूर्ण करणार, मग कंपनी सेक्रेटरी ची परीक्षा 78% पास होऊन 50000/- पगारची नोकरी माझ्या घरशेजारीच असलेल्या कंपनीत करणार आहे. अशी रचना केल्यामुळे तुमची संकल्पना देवाला निसर्गाला व्यवस्थित समजते व तो त्यापद्धतीने तुम्हाला हव असलेल यश देतो.
माणसाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत योगी विचार आणि संयम बाळगला तर त्याला हवा ते मिळत कारण ज्या प्रमाणे मानसच्या जन्मा बरोबर इच्छा जन्म घेतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाचे देवदूत ही जन्म घेतात प्रत्येकासाठी एक देवदूत अशी देवाची संकल्पना आहे. असा मला वाटत ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला सभाळते त्याप्रमाणे अगदी तसच सगळ्या जाती धर्माचे देव आपल्या मुलाला म्हणा किंवा भक्ताला म्हणा सभाळत असतात आणि तिला तो आपल्या नजरेपासुन एक क्षण देखील दूर होऊ देत नाही. त्याला संकटापासून दूर ढेवण्याचे काम करत असतो पण माणसाचा गैरसमज होत असतो की देव आहे की नाही. देव माझी परीक्षा घेत आहे. देवाला दूषणे देत असतो तरी देव त्याला मदत करत असतो. कारण मुलं आईला कितीही बोलली रागावली तरी आई राग मनात नसते कारण ते तिच्यासाठी लाडक लेकरू असत. उदाहरणार्थ
एक माणूस सकाळी उठतो तर कार बिघडते, नाष्टा करायला जातो तर उपहारगृह बंद असते. फोन करून जेवण मागवणार असतो तर फोनची बॅटरी लो असते. ऑफिस मध्ये काम करून दामतो व त्याला घरी येण्यासाठी उशीर ही होतो. न जेवता तो घरी जातो तर घरात वीज नसते. आणि मग तो देवाला दोष देत देत झोपतो. आणि देवाला नुसता प्रश्न विचारात असतो माझा असा वाईट दिवस का गेला देवा तुझ माझ्याकडे लक्ष नाही मी कोणालाच आवडत नाही. देव तेव्हा
त्याला सांगतो. कार बिघडली कारण कारचा अपघात होणार होता म्हणून मी कार बिघडवली. उपहारगृह बंद होता कारण त्या जेवणाने विषबाधा होणार होती. फोन बंद केला कारण तुझा मित्रा तुला एका मोठ्या घोटाळ्यात अडकवणार होता. आणि रात्री तू झोपेत असताना शॉर्ट सर्किट होऊन तुझा अकाली मृत्यू ओढवणार होता. हे येकताच त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो बोलू लागला माझ देवावर विश्वास आहे आणि देवाचा माझ्यावर प्रेम आहे.
प्रयत्नाचे फळ आणि रोजचा सराव
"पडला तर आंबा नाहीतर दगड"
जिकणार्याकडे सगळे कुतुहलाने पाहत असतात पण जिकण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत आणि त्यामध्ये असलेली जिद्द असते आणि जर हरणार्याकडे अनुभव असतो. थॉमस एडिसन ने जेव्हा लोकांना विजेचा दिवा पेटवून दाखवला तेव्हा लोक म्हणाले दिवा पेटतो कसा हे दाखवण्यासाठी तुला खूप परिश्रम घ्यावे लागले ना. त्याने उत्तर हो असे दिले आणि सगीतले की दिवा पेटतो कसा हे सिध्द करणारा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे आणि दिवा कसा पेटत नाही याचे माझ्याकडे एक हजार फोर्म्युले आहेत.
योग्य दिशा आणि योग्य परिश्रम घेतल्यावर यश आपल्याला नक्की मिळते पण जर मार्ग स्वत: तयार करून त्यावर चालायचे म्हटले तर आपण धडपडू पडू आपल्याला लागेल जखमी पण होऊ शकतो पण आपण सगळ्या परिस्थिवर मात करून चालत राहिलो प्रत्येक अडचनिवर मार्ग काढत राहिलो तर आपण इतरांसाठी आदर्श निर्माण करतो आणि लोक आपले अनुकरण करून त्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरित होत असतात. आपल्या उद्दिष्टाला योगी दिशा असेल तर असंख्य हात आपल्या मदतीसाठी पुढे येत असतात. याचे सुंदर उदाहरण म्हणजे "नाम फाऊंडेशन" यामुळे शेतकर्याच्या आत्महत्यामध्ये घट झाली आहे. तसेच अमीर खान या हिन्दी चित्रपट नटाने "पाणी फाऊंडेशन" या द्वारे महाराष्ट्रातील गावामध्ये असलेल्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी या फाऊंडेशन ची स्थापना केली व यामध्ये ही अनेक गावांनी आणि महाराष्ट्रातील लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
आपला देश पहिल्या पासून सुजलाम सुफलाम आहे. पण काहींना जाणीव नाही ते केवळ आपलया फायद्याचा विचार करतात आणि आपल्याच देशाला लुबाडण्याचे कर्म करत असतात. माझ पोट कस भरेल या विचाराने त्याने सारा देश पोखरण्यास सुरुवात केली आहे. भ्रष्टाचाराचा सुरुंग लावून देशाचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळे फायदे स्वत:च्या पदरात पडून घेत असतात. आणि गरीबांना मात्र आणखी गरीब करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.
"नेहमी लोक म्हणत असतात प्रयत्नार्थी परमेश्वर" आपण प्रयत्न करत राहिलो आणि कष्टाची त्याला जोड असेल तर यश आपलेच आहे. म्हणजे आपण आपले कर्म करत राहिलो तर यश आपल्याला मिळते यात शंका नाही
उदाहणार्थ:-
कावळा आणि घागर ही गोष्ट माहीत असेलच ना. पाणी पिण्यासाठी कावळा घागरीमध्ये दगड टाकतो व दगड टाकल्याने पाणी वर वर येते आणि कावळा पाणी पितो.
दुसर उदाहरण म्हणजे लहान मूल आभ्यास करतात आणि चागल्या गुणाने पास होतात पण काही मूल पहिल्या प्रयत्नात पास होत नाही पण ते जिद्द ही हारत नाहीत ते पुन्हा परीक्षा देयतात आणि पास होता. ज्या प्रमाणे एकदा पीक आल नाही म्हणून शेतकरी शेती करायचं सोडत नाहीत शेतकरी विविध पीक घेत राहतात आणि आलटून पालटून पीक घेतल्यामुळे पीक ही जास्त येत. असाच आहे आपण आपल एक ध्येय पूर्ण झाल की लगेच त्याच्या पुढचं ध्येय तयार पाहिजे. जेणे करून आपल्या मनाला थकवा येत नाही.
जगण्यासाठी आणि आपल ध्येय पूर्णा करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे तर या जगत अशक्य असा काही नाही वेळ आपली परीक्षा घेत असते पण जर तुम्ही परीक्षेत खरे उतरलात तर मग सार जग तुमचं आहे वेळ मग तुम्हाला साथ देत राहते आही विजयश्री ही तुमची साथ देण्यासाठी नेहमी तत्पर असते. तुम्ही बोलल ते होणार तुम्ही जिथे हात लावलं तिथे सोन होणार हा विश्वास आपल्याला मिळतो आणि त्यामुळेच लोक मग आपल्याला येक यशस्वी माणूस म्हणून ओळखतात. कारण यशाची गुरुकिली ही आपल्या विचारांमध्ये लपवलेली असते ती ज्याला मिळाली तो माणूस नेहमी यशस्वी होत असतो. याला येक सुंदर म्हण आणे " प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे." दुसरी म्हण "प्रयत्नार्थी परमेश्वर" कारण जर प्रयत्न केले तर त्याला देवाशी साथ नेहमी मिळत असते.
जर पाण्याचा थेंब एकाच जागेवर पडत राहिला तर खडकलाही दुभागू शकतो तसेच जर आपली इच्छा शक्ति प्रबळ असेल तर आपल्याला जे काही हवे ते मिळवण्याची आणि मिळेपर्यंत प्रयत्न करत राहण्याची जिद्द असली पाहिजे कारण जो नेहमी प्रयत्नशील असतो त्याला कोणतही संकट असवू शकतात नाही. जर एखाद लहान रोपट जर एखाद्या दगडाला दुभागून जमिनीला चिरून आपल अस्तित्व सिध्द करू शकत तर आपण तर माणसं आहोत. जिंकण हा आपला धर्म आहे. आणि संकटावर मात करणे हा आपला स्वभाव आहे. सतत प्रगती करणे हा माणसाचा हक्क आहे. हे करण्यासाठी प्रत्येकात हवी असलेली शक्ति म्हणजे जिद्द चिकाटी आणि हार न मानता मेहनत करत राहणे. एखाद्या मानसच्या हातात कुदळ असला की डोंगर कितीही मोठ असला तरी मागे मागे सरकत जातो आणि माणूस तिथेही स्वत:साठी वाट तयार करतो. आजही अगस्तीच्या नावाने समुद्र थरथर कपात आहे.
तुम्हाला जे काम करायचं आहे त्याचा निश्चय करा उत्तम रिया वेळेचे नियोजन करा नियोजन कराल त्या प्रमाणे कामाला सुरुवात करा. मग जगाच्या शर्यतीमध्ये भाग घ्या. सार जग तुमचच आहे आणि विजय ही नक्की तुम्हाला मिळेल. ज्या प्रकारे शाळेच्या किंवा विद्यापीठाच्या परीक्षेत येणारे प्रश्न हे ठरवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. ज्या प्रमाणे जगाच्या विद्यापीठात आणि आयुष्याच्या शाळेत येणारे प्रश्न हे आपल्या आयुष्यातील अभ्यासक्रमात असणारा विश्वास आणि आपल्यात असणारी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आपण संकटांना संधी म्हणून पाहतो की संकट म्हणून पाहतो यावर अवलंबून असतात. आपल्यातला सकारात्मक विचार हा आपण यशस्वी होऊ की नाही हे ठरवत असतो. कारण मैदानात विजय नंतर मिळतो सर्वप्रथम आपण लढाई जिंकू शकतो आणि ती लढाई आपण अगोदर मनात जिकतो मग मैदानात जिकतो. तुमच्यामध्ये केवळ परीक्षेला बसण्याची तयारी पाहिजे मग तुम्ही उत्तम गुणाने नक्की पास होणार याचा विश्वास मला आहे तसाच तो तुम्ही सगळ्यांना सिध्द करून दाखवू शकता. परीक्षेला बसण्यासाठी लागणार्या हॉलतिकीट म्हणजे तुमचा संकटकडे किंवा समसेकडे पाहण्याचा दुष्टिकोण हा दृष्टीकोण जर सकारात्मक असेल तर तुम्ही परीक्षेत पास झालात म्हणून समजा. जेव्हा तुम्ही पास होता तेव्हा तुमच्याकडे एक उत्तम अनुभव असतो आणि जिकल्याचा आनंद ही असतो पण तुमच्या जिंकण्याने इतरांना प्रेरणा मिळत असते व ते सकारात्मक विचाराने तुमचा मार्ग स्वीकारतात आणि जर तुम्ही हारलात तर तुमच्याकडे एक उत्तम अनुभव असतो व त्या समसे वर मात करण्यासाठी आणखी प्रयत्न करून तुम्ही त्यावर विजय मिळवू शकता. हे नक्की.
देव अशाच लोकांची परीक्षा घेतो ज्याच्यामध्ये परीक्षा देण्याची क्षमता असते. कारण सोन्याला चमक (निखरत) जास्त तापल्यावर येते. पण तिची योग्यता ही केवळ सोनाराला माहीत असते. त्या प्रमाणे आपली योग्यता केवळ देवाला म्हणा किवा निसर्गाला माहीत असते.
जो पर्यन्त आपण एका परीक्षेत पास होत नाही तो पर्यन्त आपल्याला दुसर्या परीक्षेत बसता येत नाही. हा जो निसर्गाचा म्हणा किंवा दैवाचा किंवा देवाचा नियम आहे तिला आपण सगळेच नतमस्तकं झालेल चांगल.
प्रत्येक शहरात म्हणा किंवा गावात म्हणा एक मैलाचा दगड असतो तो दगड पहिला की आपल्याला समाजात की आपण किती अंतर कापल हे आणि किती अंतर अजून बाकी आहे हे कळत. यावरून आपल्याला आपल्या क्षमताचा पत्ता लागतो आणि जेव्हा पण ध्येया च्या जवळ असतो तेव्हा आपला वेग आपोआप वाढतो आणि ध्येय गाठण्याची उमेदीमध्ये आपण आपला वेग वाढवतो आणि ध्येय लवकर गाठतो. जर आपल्याला आपल्या मैलाचा दगड दिसला नाही तर आपण हताश होतो व वाट बदलण्याची शक्यता असते पण जे जिध्द ठेवतात आणि मागे न फिरता चालत राहतात त्यांनाच मैलाचा दगड दिसतो आणि ते आपल ध्येय गाठतात.
आपल्या आयुष्याचही असच आहे आपल्याला जे काही हव आहे ते अगोदर एका कोर्या पानावर लिहून मग या दिशेने वाटचाल सुरू करायची मग जी जी ध्येये पूर्ण होत जातील ती ध्येये आपल्याला वाटेत मैलाच्या दगडप्रमाणे दिसत जातील आणि आपल्या जगण्याच्या इच्छा वाढत जातील आणि ध्येय पूर्ण तेचा आनंदही आपल्याला मिळत जाईल. यश संपादन करण्याचं हेच उत्तम साधन आहे. जो पर्यन्त ध्येय पूर्ण होत नाही तो पर्यन्त पुढेच जात राहील पाहिजे कारण अर्ध्यावरून मागे फिरणं म्हणजे मिळत असलेले यश नाकरण्या सारखं आहे पुढे पुढे जाण्यासाठी जगणारी शक्ति आपण मागे जाण्यात वापरतो आणि मिळणार यश ही नाकारतो. आपण जेव्हा मागे जातो तेव्हा आपण सामना केलेल्या संकटांना पुन्हा भेटतो पण जेव्हा पण पुढेच जात असतो तेव्हा आपण नवीन संकटाचा सामना करत असतो किंवा संधीचा सामना करतो आणि त्याच त्याच संधी आपल्यासमोर येतात आणि आपण म्हणतो मला जे नाही करायचं आहे त्येच त्येच काम मला कराव लागत आहे. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा समजायचं की आपण आपल ध्येय सोडून परतीचा प्रवास सुरू केला आहे. जेव्हा आपण नवीन नाविन संकटांचा सामना करत असतो तेव्हा लोकं म्हणतात काय हा किती चुका करत आहे म्हणन येवाढी संकट याच्यावर येत आहेत. आणि लोकांचा त्याची केवळ पाठ दिसत असते कारण तो संकटाचा सामना छाती पुढे करून करत असतो. ज्याप्रमाणे आपण आपण डोगरावर (ध्येयाच्या शिखरावर) चढत असतो तेव्हा लोकांना आपली पाठ दिसत असते कारण आपल लक्ष शिखरावर असत. जेव्हा आपण आपल (ध्येय) शिखर गाठतो तेव्हा कोलांकडे पाहून हात वर करून त्यांना आपण पोहोचल्याचा आनंद दाखवत असतो. आणि आपल्याला हसणारी लोकांनाच आपला हेवा वाटत असतो.
जर आपण एखाद्या संकटांना पाहून आपण हरलो तर ती संकटाच आपल्यावर हसत असतात मग लोकं ही आपल्यावर हसतात. उदरणार्थ दहावी बारावी च्या एखाद्या परीक्षेत आपला एखादा विषय राहिला तर जोपर्यंत आपण पास होत नाही तो पर्यंत ती परीक्षा देत राहायची कारण आपला जन्म हा परीक्षा पास होण्यासाठी झाला आहे. नापास होण्यासाठी नाही कारण हरण हा माणसाचा गुणधर्म नाही. जिंकणे हा माणसाचा स्वभाव आहे.
या भूतलावर असा एकही माणूस नाही की त्याला संकट आलीच नाहीत आणि त्यामधून त्याने मार्ग काडला नाही. कारण आयुष्या हा एक चित्रपट म्हटला तर प्रत्येकजण आपल्या आयुष्यात हीरो आहे. आणि हीरो कधीच हारत नाही आणि जर हरला तर आपल्या मनाला सगायच की आता तर मध्यांतर झाल आहे. अजून पिचर बाकी आहे. कारण संकटात जशी मनसे बदलतात तशी आपली वेळ ही बदलणार हे कधी विसरू नये. त्याचप्रमाणे माणसाने आपले विचार बदलले की त्याची वेळ पण बदलते. एकच वेळ कोणाची राहत नाही कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे व हा नियम प्रत्येकाला लागतो.
जर तुम्हाला एखादी व्यक्ति आयुष्याच्या वाटेवर चालताना पडत असेल धडपडत असेल तर त्या वक्तीला वेळ द्या कारण त्या व्यक्तीचा घ्येय वेगळा असेल तो जारी आपल्याला पडताना धडपडताना दिसत असला तरी तो त्याच्या आयुष्यात तो घडत असेल आणि घडताना खूप वेळ लागतो. पण त्याचा भविष्य खूप सुंदर असतो.
जसा की पावसाळा संपला तरी काही झरे हे उंचावरून पडताना आपल्याला दिसतात. एखादा झरा आपल्याला उंचावरून पडताना दिसत असला तरी तो निसर्गाची उत्तम निर्मिती असते आणि त्या झर्याच्या जवळचा सगळा परिसर हा हिरवा गार असतो. हे लक्षात घेतले की आपले ही जीवन सुंदर आपण घडवू शकतो. हा विश्वास आपल्यात नाही जागृत होणार.
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो हे जर पहायचे असेल तर सगळ्यांनी आपले लहानपणी आंबे खतानाचे दिवस आठवा कारण आपण एखादा आंबा खाण्यासाठी त्या आंब्याच्या झाडाला शंभर दगड मारेले असतील. आणि त्यानंतर आपल्या प्रयत्नाने आंबा पडला तर तो आंबा खाण्याची मजा काही वेगळीच असते. या गोष्टीमध्ये आपण आंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर ते आंब्याच झाड शंभर दगड सहन करून सुध्दा आपल्याला गोड आंबे देतो. यालाच आपण महनतीचे फळ ही बोलू शकतो. आणि त्या झाडाने (निसर्गाने आपल्याला) दिलेला प्रसाद ही बोलू शकतो. दोघांच्या कार्याचा उद्देश सफळ झाला असा आपण बोलू शकतो.
ज्याची ध्येय उद्दीष्ट मोठी असतात ती लोक खूप धडपड करणारी असतात लोकांच्या भाषेत सगायच म्हटलं तर उठाठेव करणारी असतात. जगाच्या बाजारात ते जास्त परिश्रम करतात आणि जास्त अनुभव मिळवतात कारण त्याचा त्याच त्याच प्रश्ना ना समोर जावून त्यांचा सराव झालेला असतो. तसेच जो जास्त अभ्यास करतो तो जास्त प्रश्नाची उत्तर देत असतो आणि जो जास्त उठाठेव करतो त्याला जगाचा जास्त अनुभूव आलेला असतो. आणि जो जगाच्या भाटीत शेकतो ते मडक जात वर्ष चालत हे नक्की आणि जास्त थंडगार पाणी देत हे ही तितकच महत्वाचा आहे.
आलेल्या संकटांना जी व्यक्ति सामोरी जाते त्या व्यक्तीकडे जिंकण्याचा आनंद असतो आणि जर हारली तर हारण्याचा अनुभव असतो. जिंकण्यासाठी तो आणखी ताकदीने पुन्हा प्रयत्न करतो आणि यश मिळे पर्यंत प्रयत्न करत राहिला की जो जिंकतो.
जेव्हा खाणीमध्ये सोन्याचा शोध घेतलं जात तेव्हा हजारो टन माती वेगळी करावी लागते तेव्हा कु थोड सोन हाती लागत. जेव्हा तेच सोन सोनार्याच्या हाती येत तेव्हा तो त्याचे अलंकार बनवतो आणि बाजारात त्याच सोन्याच्या अलंकारला खूप मोठी किंमत प्राप्त होते. त्याच प्रमाणे एखादी व्यक्ति मेहनत करून उंच शिखरावर पोहोचली की त्या व्यक्तिला सगळे जन मान सन्मान करायला लागतात. व्यक्ति तीच असते पण परिश्रमाने त्याच्यात आलेली योग्यता ही त्या माणसाला आलेली चकाकी होय.
त्याच प्रमाणे काचेची वस्तु बनविण्यासाठी त्याला आगीच्या भट्टीत तापवावे लागत मग आपल्याला ज्या आकाराची भांडी हवी आहेत त्या साच्यात ती वितळलेली काच ओतावी लागते मग उच्च हवेच्या दाबाने त्या काचेला आकार द्यावा लागतो मग ती काच थंड होऊ दिली की आपल्याला हवी असलेल्या आकाराची भांडी मिळतात मग त्याला साफ करून नीट पुसून ती विक्रीसाठी बाजारात पाठविली जातात. जशी काचेची भांडी बनवतात त्या पद्धतीने ही माणसे घडविली जातात. त्यांच्या गाणवते नुसार त्यांच्या आवडीच्या क्षेत्रा नुसार त्यांना घडवलं जात तयार केल जात. आणि मानस तशी घडतात ही महत्वाची गोष्ट. आणि जर त्याची काळजी आणि योगी निगा नाही घेतली तर ती ध्येय नसलेल्या विमानासारखी भरकटत राहतात आणि काही वेळेला दिशा चुकल्यामुळे उध्वस्तही होतात. त्यामुळे आपल्या मानसच्या संपर्कात राहणे जगाची नात जोडून राहणे आपण कुठेतरी देशाचे आणि जगाचे देणेकरी लागतो ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे म्हणजे विमान भरकटले तरी कोणत्याही विमान तळावर उतरू शकत. हे महत्वाचं.
ज्यांना ध्येय उद्दीष्ट नसतात ती इतरांची ध्येय उद्दीष्ट पूर्ण करण्याचे काम करत असत. आणि ध्येय उद्दीष्ट निश्चित असणारी मानस त्याचा योग्य प्रकारे काम करून घेत असतात. याचे उदाहरण म्हणजे आपले आई वडील ते त्याची उद्दीष्ट अगोदर पूर्ण करतात मग मुलांसाठी त्याची ध्येय निश्चित करतात आणि त्याला शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी सोडतात. त्याला त्याच आयुष्य व त्याची ध्येये निवडण्यासाठी त्याला वेळ कमी देतात. मग त्यामुळची फरफट होते. कारण दोन उद्दीष्ट एका वेळेला पूर्ण कशी करणार त्यामुळे मग ही मूल आपल्या सोबत असणार्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे काम करतात व इतरांना स्वता:चा वापर करू ही देतात. आणि ही शिक्षा स्वताला ही आणि स्वता:च्या आई वडिलांनाही मिळते . माझे असे मत आहे मुलांना काय करायचे आहे ते त्यांना करू द्या केवळ तुम्ही त्याच्या सोबत रहा. म्हणजे कुठे चौकट असतील तर सांगा हाक्क सांगू नका. जेणे करून त्यांचा मन दुखेळ असा करू नका. कारण जर डाव उधळाला तर नुकसान तुमचं आहे. कारण मनाची दरी भरता येत नाही आणि मनाच्या जखमावर औषध हे प्रेमाचे असते. मुलांवर प्रेम करा प्रेमाने वागा त्यांच्या कळेने समजून ध्या. व त्यांना जग कसे आहे हे समजावून सांगा. तुमची मूल ही शार्क मास्या मास्या सारखी आहे आणि जग त्यांचा वापर करण्यासाठी त्यांच्या मागे मागे किंवा अवती भोवती फिरत असत. कारण तुमची मूल त्यांच्यासाठी जगण्याचा मार्ग तयार करत असतात. मास्या बरोबर लहान मासे पोहत असतात. त्या लहान मस्याचा आहार हा शार्क मास्याच्या तोंडातून पडलेले मास्याचे तुकडे हा होय .
रावणाचा राम झाला अशा अनेक कथा आहेत की वाळ्याचं वाल्मिकी झाला तसेच रावणाचा राम होतानाच्या ही खूप कथा आहेत अशाच काही कथा
1. गौतम बुद्ध ना झालेला साक्षातकार
2. राजा सिकंदर ला एका स्त्री ने केलेला उपदेश स्वतचा देश का सोडून का आलास
3. राजा अशोक शांति धर्म स्वीकारला
4. राजा राम
1 देवमास्याची शिकार करणारा नाविक आणि अविश्वास दाखवणारे लोक
2 शर्थ जिकणारा कासव स्केटिंग करतो आणि शंका घेणारे ससे धावून पाठलाग करत असतात (तुम्ही काम कसं करता आणि किती वेळात करता आणि त्याची गुणवत्ता काय आहे या वरुण तुमची आणि योग्यता काळात असते )
3 रावणाने राम लिहून दगड समृद्रामध्ये फेकला व दगड तरंगला
4 ड्राईवर च्या मुलाचा विश्वास आणि गाडी थांबवणारे वडील म्हणजे देव
5 देवाच्या पायाचे ठसे आणि माणूस
2 हात पाय हलवणारा माणूस खाड्यात पडतो तो माती उकरण्यास सुरुवात करतो व थोडा थोडा वर येतो (उडी मारून बाहेर पडतो )आणि स्वस्त बसणारा माणूस उपाशी राहून मरण पावतो
3 100 ठोक्याने दगड फुटला
4
अशा प्रकारची एक नाही अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.
तुम्हाला काय हाव आहे हे सर्वप्रथम नक्की करा मग देवाकडे निसर्गाकडे त्या गोष्टीची मागणी करा मग ती गोष्ट तुमाच्याकडे आकर्षित होत जाईल. जर तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचं मन विचलित करत राहिलात तर तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळण्यासाठी खूप वेळ लागेल आणि तुम्ही म्हणाल विंलब होत आहे. पण तुमच्यासाठी देव ती वस्तु (आइसक्रीम) तयार करत असतो तेव्हा तुमच्या मनात वेगळे विचार येतात आणि तुम्ही (पाणीपुर) दुसर्या वस्तूकडे तुमचं
लक्ष वेधल जाईल आणि तुम्ही त्या गोशीतचा मागे जाल . पुन्हा देव निसर्ग तुमच्या साठी ती वस्तु तयार करायला घ्याल व परत तुमचं मन विचलित होईल अस होत असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळायला वेळ लागतो.
जर तुम्ही एका गोष्टीकडे ठाम मताने राहिलात तर तुम्हाला ती गोष्ट लवकर मिळेल कारण विहीर खोडण्यासाठी सगळया ठिकाणी खड्डे केले जात नाहीत एकाच ठिकाणी खोडल्यावर पाणी लागत. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्धे अंतर पुढे गेल्यावर आपण आपला निर्णय बदलतो आणि मागे फिरतो तेव्हा आपल्याला परत तेवढेच अंतर कापावे लागते जर आपण तेवढेच अंतर पुढे गेलो तर आपल्याला यश किंवा यशाचं शिकार नक्कीच मुळू शकत. जेव्हा एक गोष्ट पूर्ण होईल त्या नंतर दुसर्या गोष्टीमध्ये काम कारला सुरुवात करा इतकच.
याचा आर्ट असा होतो की आपण दर वेळेला देवाकडे नवीन काहीतरी मागत असतं आणि देव ती वस्तु किंवा तुमच्या इच्छापुरतीचे काम चालू करतो इतक्यात तुम्ही दुसरी इच्छा
सागायला सुरवात करता. देव दुसरी इच्छा पूर्णा करणार तर तिसरी इच्छा सांगता देवला पण तुम्हीआम्ही गोधलामध्ये टाकतो. देवाकडे काहीही मागताना एका मागून एक सुसंगत रचना करून मागा म्हणजे देवाला पण माहीत असतो तुम्हाला कोणत्या गोष्टी नंतर काय पाहिजे आणि त्या गोष्टी ची व्यवस्तीत मांडणी करून तो तुम्हाला देतो तेव्हा लोकांना वाटत किती नशीबवान आहे ही व्यक्ति न मागता याला सगळं काही मिळालं आहे. पण सत्य केवळ तुम्हाला आणि त्या देवाला माहीत असत.
उदाहणार्थ
मी अगोदर आइसक्रीम खाणार आहे मग थोडा पुढे गेल्यावर पाणीपुरी खाणार आहे आणि पावभाजी घरी पार्सल घेऊन जाणार आहे.
असच मी आधी माझ कॉमर्स ने शिक्षण पूर्ण करणार, मग कंपनी सेक्रेटरी ची परीक्षा 78% पास होऊन 50000/- पगारची नोकरी माझ्या घरशेजारीच असलेल्या कंपनीत करणार आहे. अशी रचना केल्यामुळे तुमची संकल्पना देवाला निसर्गाला व्यवस्थित समजते व तो त्यापद्धतीने तुम्हाला हव असलेल यश देतो.
माणसाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत योगी विचार आणि संयम बाळगला तर त्याला हवा ते मिळत कारण ज्या प्रमाणे मानसच्या जन्मा बरोबर इच्छा जन्म घेतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाचे देवदूत ही जन्म घेतात प्रत्येकासाठी एक देवदूत अशी देवाची संकल्पना आहे. असा मला वाटत ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला सभाळते त्याप्रमाणे अगदी तसच सगळ्या जाती धर्माचे देव आपल्या मुलाला म्हणा किंवा भक्ताला म्हणा सभाळत असतात आणि तिला तो आपल्या नजरेपासुन एक क्षण देखील दूर होऊ देत नाही. त्याला संकटापासून दूर ढेवण्याचे काम करत असतो पण माणसाचा गैरसमज होत असतो की देव आहे की नाही. देव माझी परीक्षा घेत आहे. देवाला दूषणे देत असतो तरी देव त्याला मदत करत असतो. कारण मुलं आईला कितीही बोलली रागावली तरी आई राग मनात नसते कारण ते तिच्यासाठी लाडक लेकरू असत. उदाहरणार्थ
एक माणूस सकाळी उठतो तर कार बिघडते, नाष्टा करायला जातो तर उपहारगृह बंद असते. फोन करून जेवण मागवणार असतो तर फोनची बॅटरी लो असते. ऑफिस मध्ये काम करून दामतो व त्याला घरी येण्यासाठी उशीर ही होतो. न जेवता तो घरी जातो तर घरात वीज नसते. आणि मग तो देवाला दोष देत देत झोपतो. आणि देवाला नुसता प्रश्न विचारात असतो माझा असा वाईट दिवस का गेला देवा तुझ माझ्याकडे लक्ष नाही मी कोणालाच आवडत नाही. देव तेव्हा
त्याला सांगतो. कार बिघडली कारण कारचा अपघात होणार होता म्हणून मी कार बिघडवली. उपहारगृह बंद होता कारण त्या जेवणाने विषबाधा होणार होती. फोन बंद केला कारण तुझा मित्रा तुला एका मोठ्या घोटाळ्यात अडकवणार होता. आणि रात्री तू झोपेत असताना शॉर्ट सर्किट होऊन तुझा अकाली मृत्यू ओढवणार होता. हे येकताच त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो बोलू लागला माझ देवावर विश्वास आहे आणि देवाचा माझ्यावर प्रेम आहे.
प्रयत्नाचे फळ आणि रोजचा सराव
"पडला तर आंबा नाहीतर दगड"
जिकणार्याकडे सगळे कुतुहलाने पाहत असतात पण जिकण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत आणि त्यामध्ये असलेली जिद्द असते आणि जर हरणार्याकडे अनुभव असतो. थॉमस एडिसन ने जेव्हा लोकांना विजेचा दिवा पेटवून दाखवला तेव्हा लोक म्हणाले दिवा पेटतो कसा हे दाखवण्यासाठी तुला खूप परिश्रम घ्यावे लागले ना. त्याने उत्तर हो असे दिले आणि सगीतले की दिवा पेटतो कसा हे सिध्द करणारा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे आणि दिवा कसा पेटत नाही याचे माझ्याकडे एक हजार फोर्म्युले आहेत.
योग्य दिशा आणि योग्य परिश्रम घेतल्यावर यश आपल्याला नक्की मिळते पण जर मार्ग स्वत: तयार करून त्यावर चालायचे म्हटले तर आपण धडपडू पडू आपल्याला लागेल जखमी पण होऊ शकतो पण आपण सगळ्या परिस्थिवर मात करून चालत राहिलो प्रत्येक अडचनिवर मार्ग काढत राहिलो तर आपण इतरांसाठी आदर्श निर्माण करतो आणि लोक आपले अनुकरण करून त्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरित होत असतात. आपल्या उद्दिष्टाला योगी दिशा असेल तर असंख्य हात आपल्या मदतीसाठी पुढे येत असतात. याचे सुंदर उदाहरण म्हणजे "नाम फाऊंडेशन" यामुळे शेतकर्याच्या आत्महत्यामध्ये घट झाली आहे. तसेच अमीर खान या हिन्दी चित्रपट नटाने "पाणी फाऊंडेशन" या द्वारे महाराष्ट्रातील गावामध्ये असलेल्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी या फाऊंडेशन ची स्थापना केली व यामध्ये ही अनेक गावांनी आणि महाराष्ट्रातील लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
आपला देश पहिल्या पासून सुजलाम सुफलाम आहे. पण काहींना जाणीव नाही ते केवळ आपलया फायद्याचा विचार करतात आणि आपल्याच देशाला लुबाडण्याचे कर्म करत असतात. माझ पोट कस भरेल या विचाराने त्याने सारा देश पोखरण्यास सुरुवात केली आहे. भ्रष्टाचाराचा सुरुंग लावून देशाचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न चालू आहे. सगळे फायदे स्वत:च्या पदरात पडून घेत असतात. आणि गरीबांना मात्र आणखी गरीब करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.
"नेहमी लोक म्हणत असतात प्रयत्नार्थी परमेश्वर" आपण प्रयत्न करत राहिलो आणि कष्टाची त्याला जोड असेल तर यश आपलेच आहे. म्हणजे आपण आपले कर्म करत राहिलो तर यश आपल्याला मिळते यात शंका नाही
उदाहणार्थ:-
कावळा आणि घागर ही गोष्ट माहीत असेलच ना. पाणी पिण्यासाठी कावळा घागरीमध्ये दगड टाकतो व दगड टाकल्याने पाणी वर वर येते आणि कावळा पाणी पितो.
दुसर उदाहरण म्हणजे लहान मूल आभ्यास करतात आणि चागल्या गुणाने पास होतात पण काही मूल पहिल्या प्रयत्नात पास होत नाही पण ते जिद्द ही हारत नाहीत ते पुन्हा परीक्षा देयतात आणि पास होता. ज्या प्रमाणे एकदा पीक आल नाही म्हणून शेतकरी शेती करायचं सोडत नाहीत शेतकरी विविध पीक घेत राहतात आणि आलटून पालटून पीक घेतल्यामुळे पीक ही जास्त येत. असाच आहे आपण आपल एक ध्येय पूर्ण झाल की लगेच त्याच्या पुढचं ध्येय तयार पाहिजे. जेणे करून आपल्या मनाला थकवा येत नाही.
जगण्यासाठी आणि आपल ध्येय पूर्णा करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे तर या जगत अशक्य असा काही नाही वेळ आपली परीक्षा घेत असते पण जर तुम्ही परीक्षेत खरे उतरलात तर मग सार जग तुमचं आहे वेळ मग तुम्हाला साथ देत राहते आही विजयश्री ही तुमची साथ देण्यासाठी नेहमी तत्पर असते. तुम्ही बोलल ते होणार तुम्ही जिथे हात लावलं तिथे सोन होणार हा विश्वास आपल्याला मिळतो आणि त्यामुळेच लोक मग आपल्याला येक यशस्वी माणूस म्हणून ओळखतात. कारण यशाची गुरुकिली ही आपल्या विचारांमध्ये लपवलेली असते ती ज्याला मिळाली तो माणूस नेहमी यशस्वी होत असतो. याला येक सुंदर म्हण आणे " प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे." दुसरी म्हण "प्रयत्नार्थी परमेश्वर" कारण जर प्रयत्न केले तर त्याला देवाशी साथ नेहमी मिळत असते.
जर पाण्याचा थेंब एकाच जागेवर पडत राहिला तर खडकलाही दुभागू शकतो तसेच जर आपली इच्छा शक्ति प्रबळ असेल तर आपल्याला जे काही हवे ते मिळवण्याची आणि मिळेपर्यंत प्रयत्न करत राहण्याची जिद्द असली पाहिजे कारण जो नेहमी प्रयत्नशील असतो त्याला कोणतही संकट असवू शकतात नाही. जर एखाद लहान रोपट जर एखाद्या दगडाला दुभागून जमिनीला चिरून आपल अस्तित्व सिध्द करू शकत तर आपण तर माणसं आहोत. जिंकण हा आपला धर्म आहे. आणि संकटावर मात करणे हा आपला स्वभाव आहे. सतत प्रगती करणे हा माणसाचा हक्क आहे. हे करण्यासाठी प्रत्येकात हवी असलेली शक्ति म्हणजे जिद्द चिकाटी आणि हार न मानता मेहनत करत राहणे. एखाद्या मानसच्या हातात कुदळ असला की डोंगर कितीही मोठ असला तरी मागे मागे सरकत जातो आणि माणूस तिथेही स्वत:साठी वाट तयार करतो. आजही अगस्तीच्या नावाने समुद्र थरथर कपात आहे.
तुम्हाला जे काम करायचं आहे त्याचा निश्चय करा उत्तम रिया वेळेचे नियोजन करा नियोजन कराल त्या प्रमाणे कामाला सुरुवात करा. मग जगाच्या शर्यतीमध्ये भाग घ्या. सार जग तुमचच आहे आणि विजय ही नक्की तुम्हाला मिळेल. ज्या प्रकारे शाळेच्या किंवा विद्यापीठाच्या परीक्षेत येणारे प्रश्न हे ठरवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. ज्या प्रमाणे जगाच्या विद्यापीठात आणि आयुष्याच्या शाळेत येणारे प्रश्न हे आपल्या आयुष्यातील अभ्यासक्रमात असणारा विश्वास आणि आपल्यात असणारी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आपण संकटांना संधी म्हणून पाहतो की संकट म्हणून पाहतो यावर अवलंबून असतात. आपल्यातला सकारात्मक विचार हा आपण यशस्वी होऊ की नाही हे ठरवत असतो. कारण मैदानात विजय नंतर मिळतो सर्वप्रथम आपण लढाई जिंकू शकतो आणि ती लढाई आपण अगोदर मनात जिकतो मग मैदानात जिकतो. तुमच्यामध्ये केवळ परीक्षेला बसण्याची तयारी पाहिजे मग तुम्ही उत्तम गुणाने नक्की पास होणार याचा विश्वास मला आहे तसाच तो तुम्ही सगळ्यांना सिध्द करून दाखवू शकता. परीक्षेला बसण्यासाठी लागणार्या हॉलतिकीट म्हणजे तुमचा संकटकडे किंवा समसेकडे पाहण्याचा दुष्टिकोण हा दृष्टीकोण जर सकारात्मक असेल तर तुम्ही परीक्षेत पास झालात म्हणून समजा. जेव्हा तुम्ही पास होता तेव्हा तुमच्याकडे एक उत्तम अनुभव असतो आणि जिकल्याचा आनंद ही असतो पण तुमच्या जिंकण्याने इतरांना प्रेरणा मिळत असते व ते सकारात्मक विचाराने तुमचा मार्ग स्वीकारतात आणि जर तुम्ही हारलात तर तुमच्याकडे एक उत्तम अनुभव असतो व त्या समसे वर मात करण्यासाठी आणखी प्रयत्न करून तुम्ही त्यावर विजय मिळवू शकता. हे नक्की.
क्षमता.
देव अशाच लोकांची परीक्षा घेतो ज्याच्यामध्ये परीक्षा देण्याची क्षमता असते. कारण सोन्याला चमक (निखरत) जास्त तापल्यावर येते. पण तिची योग्यता ही केवळ सोनाराला माहीत असते. त्या प्रमाणे आपली योग्यता केवळ देवाला म्हणा किवा निसर्गाला माहीत असते.
जो पर्यन्त आपण एका परीक्षेत पास होत नाही तो पर्यन्त आपल्याला दुसर्या परीक्षेत बसता येत नाही. हा जो निसर्गाचा म्हणा किंवा दैवाचा किंवा देवाचा नियम आहे तिला आपण सगळेच नतमस्तकं झालेल चांगल.
प्रत्येक शहरात म्हणा किंवा गावात म्हणा एक मैलाचा दगड असतो तो दगड पहिला की आपल्याला समाजात की आपण किती अंतर कापल हे आणि किती अंतर अजून बाकी आहे हे कळत. यावरून आपल्याला आपल्या क्षमताचा पत्ता लागतो आणि जेव्हा पण ध्येया च्या जवळ असतो तेव्हा आपला वेग आपोआप वाढतो आणि ध्येय गाठण्याची उमेदीमध्ये आपण आपला वेग वाढवतो आणि ध्येय लवकर गाठतो. जर आपल्याला आपल्या मैलाचा दगड दिसला नाही तर आपण हताश होतो व वाट बदलण्याची शक्यता असते पण जे जिध्द ठेवतात आणि मागे न फिरता चालत राहतात त्यांनाच मैलाचा दगड दिसतो आणि ते आपल ध्येय गाठतात.
आपल्या आयुष्याचही असच आहे आपल्याला जे काही हव आहे ते अगोदर एका कोर्या पानावर लिहून मग या दिशेने वाटचाल सुरू करायची मग जी जी ध्येये पूर्ण होत जातील ती ध्येये आपल्याला वाटेत मैलाच्या दगडप्रमाणे दिसत जातील आणि आपल्या जगण्याच्या इच्छा वाढत जातील आणि ध्येय पूर्ण तेचा आनंदही आपल्याला मिळत जाईल. यश संपादन करण्याचं हेच उत्तम साधन आहे. जो पर्यन्त ध्येय पूर्ण होत नाही तो पर्यन्त पुढेच जात राहील पाहिजे कारण अर्ध्यावरून मागे फिरणं म्हणजे मिळत असलेले यश नाकरण्या सारखं आहे पुढे पुढे जाण्यासाठी जगणारी शक्ति आपण मागे जाण्यात वापरतो आणि मिळणार यश ही नाकारतो. आपण जेव्हा मागे जातो तेव्हा आपण सामना केलेल्या संकटांना पुन्हा भेटतो पण जेव्हा पण पुढेच जात असतो तेव्हा आपण नवीन संकटाचा सामना करत असतो किंवा संधीचा सामना करतो आणि त्याच त्याच संधी आपल्यासमोर येतात आणि आपण म्हणतो मला जे नाही करायचं आहे त्येच त्येच काम मला कराव लागत आहे. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा समजायचं की आपण आपल ध्येय सोडून परतीचा प्रवास सुरू केला आहे. जेव्हा आपण नवीन नाविन संकटांचा सामना करत असतो तेव्हा लोकं म्हणतात काय हा किती चुका करत आहे म्हणन येवाढी संकट याच्यावर येत आहेत. आणि लोकांचा त्याची केवळ पाठ दिसत असते कारण तो संकटाचा सामना छाती पुढे करून करत असतो. ज्याप्रमाणे आपण आपण डोगरावर (ध्येयाच्या शिखरावर) चढत असतो तेव्हा लोकांना आपली पाठ दिसत असते कारण आपल लक्ष शिखरावर असत. जेव्हा आपण आपल (ध्येय) शिखर गाठतो तेव्हा कोलांकडे पाहून हात वर करून त्यांना आपण पोहोचल्याचा आनंद दाखवत असतो. आणि आपल्याला हसणारी लोकांनाच आपला हेवा वाटत असतो.
जर आपण एखाद्या संकटांना पाहून आपण हरलो तर ती संकटाच आपल्यावर हसत असतात मग लोकं ही आपल्यावर हसतात. उदरणार्थ दहावी बारावी च्या एखाद्या परीक्षेत आपला एखादा विषय राहिला तर जोपर्यंत आपण पास होत नाही तो पर्यंत ती परीक्षा देत राहायची कारण आपला जन्म हा परीक्षा पास होण्यासाठी झाला आहे. नापास होण्यासाठी नाही कारण हरण हा माणसाचा गुणधर्म नाही. जिंकणे हा माणसाचा स्वभाव आहे.
या भूतलावर असा एकही माणूस नाही की त्याला संकट आलीच नाहीत आणि त्यामधून त्याने मार्ग काडला नाही. कारण आयुष्या हा एक चित्रपट म्हटला तर प्रत्येकजण आपल्या आयुष्यात हीरो आहे. आणि हीरो कधीच हारत नाही आणि जर हरला तर आपल्या मनाला सगायच की आता तर मध्यांतर झाल आहे. अजून पिचर बाकी आहे. कारण संकटात जशी मनसे बदलतात तशी आपली वेळ ही बदलणार हे कधी विसरू नये. त्याचप्रमाणे माणसाने आपले विचार बदलले की त्याची वेळ पण बदलते. एकच वेळ कोणाची राहत नाही कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे व हा नियम प्रत्येकाला लागतो.
जर तुम्हाला एखादी व्यक्ति आयुष्याच्या वाटेवर चालताना पडत असेल धडपडत असेल तर त्या वक्तीला वेळ द्या कारण त्या व्यक्तीचा घ्येय वेगळा असेल तो जारी आपल्याला पडताना धडपडताना दिसत असला तरी तो त्याच्या आयुष्यात तो घडत असेल आणि घडताना खूप वेळ लागतो. पण त्याचा भविष्य खूप सुंदर असतो.
जसा की पावसाळा संपला तरी काही झरे हे उंचावरून पडताना आपल्याला दिसतात. एखादा झरा आपल्याला उंचावरून पडताना दिसत असला तरी तो निसर्गाची उत्तम निर्मिती असते आणि त्या झर्याच्या जवळचा सगळा परिसर हा हिरवा गार असतो. हे लक्षात घेतले की आपले ही जीवन सुंदर आपण घडवू शकतो. हा विश्वास आपल्यात नाही जागृत होणार.
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो हे जर पहायचे असेल तर सगळ्यांनी आपले लहानपणी आंबे खतानाचे दिवस आठवा कारण आपण एखादा आंबा खाण्यासाठी त्या आंब्याच्या झाडाला शंभर दगड मारेले असतील. आणि त्यानंतर आपल्या प्रयत्नाने आंबा पडला तर तो आंबा खाण्याची मजा काही वेगळीच असते. या गोष्टीमध्ये आपण आंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर ते आंब्याच झाड शंभर दगड सहन करून सुध्दा आपल्याला गोड आंबे देतो. यालाच आपण महनतीचे फळ ही बोलू शकतो. आणि त्या झाडाने (निसर्गाने आपल्याला) दिलेला प्रसाद ही बोलू शकतो. दोघांच्या कार्याचा उद्देश सफळ झाला असा आपण बोलू शकतो.
ज्याची ध्येय उद्दीष्ट मोठी असतात ती लोक खूप धडपड करणारी असतात लोकांच्या भाषेत सगायच म्हटलं तर उठाठेव करणारी असतात. जगाच्या बाजारात ते जास्त परिश्रम करतात आणि जास्त अनुभव मिळवतात कारण त्याचा त्याच त्याच प्रश्ना ना समोर जावून त्यांचा सराव झालेला असतो. तसेच जो जास्त अभ्यास करतो तो जास्त प्रश्नाची उत्तर देत असतो आणि जो जास्त उठाठेव करतो त्याला जगाचा जास्त अनुभूव आलेला असतो. आणि जो जगाच्या भाटीत शेकतो ते मडक जात वर्ष चालत हे नक्की आणि जास्त थंडगार पाणी देत हे ही तितकच महत्वाचा आहे.
आलेल्या संकटांना जी व्यक्ति सामोरी जाते त्या व्यक्तीकडे जिंकण्याचा आनंद असतो आणि जर हारली तर हारण्याचा अनुभव असतो. जिंकण्यासाठी तो आणखी ताकदीने पुन्हा प्रयत्न करतो आणि यश मिळे पर्यंत प्रयत्न करत राहिला की जो जिंकतो.
जेव्हा खाणीमध्ये सोन्याचा शोध घेतलं जात तेव्हा हजारो टन माती वेगळी करावी लागते तेव्हा कु थोड सोन हाती लागत. जेव्हा तेच सोन सोनार्याच्या हाती येत तेव्हा तो त्याचे अलंकार बनवतो आणि बाजारात त्याच सोन्याच्या अलंकारला खूप मोठी किंमत प्राप्त होते. त्याच प्रमाणे एखादी व्यक्ति मेहनत करून उंच शिखरावर पोहोचली की त्या व्यक्तिला सगळे जन मान सन्मान करायला लागतात. व्यक्ति तीच असते पण परिश्रमाने त्याच्यात आलेली योग्यता ही त्या माणसाला आलेली चकाकी होय.
त्याच प्रमाणे काचेची वस्तु बनविण्यासाठी त्याला आगीच्या भट्टीत तापवावे लागत मग आपल्याला ज्या आकाराची भांडी हवी आहेत त्या साच्यात ती वितळलेली काच ओतावी लागते मग उच्च हवेच्या दाबाने त्या काचेला आकार द्यावा लागतो मग ती काच थंड होऊ दिली की आपल्याला हवी असलेल्या आकाराची भांडी मिळतात मग त्याला साफ करून नीट पुसून ती विक्रीसाठी बाजारात पाठविली जातात. जशी काचेची भांडी बनवतात त्या पद्धतीने ही माणसे घडविली जातात. त्यांच्या गाणवते नुसार त्यांच्या आवडीच्या क्षेत्रा नुसार त्यांना घडवलं जात तयार केल जात. आणि मानस तशी घडतात ही महत्वाची गोष्ट. आणि जर त्याची काळजी आणि योगी निगा नाही घेतली तर ती ध्येय नसलेल्या विमानासारखी भरकटत राहतात आणि काही वेळेला दिशा चुकल्यामुळे उध्वस्तही होतात. त्यामुळे आपल्या मानसच्या संपर्कात राहणे जगाची नात जोडून राहणे आपण कुठेतरी देशाचे आणि जगाचे देणेकरी लागतो ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे म्हणजे विमान भरकटले तरी कोणत्याही विमान तळावर उतरू शकत. हे महत्वाचं.
ज्यांना ध्येय उद्दीष्ट नसतात ती इतरांची ध्येय उद्दीष्ट पूर्ण करण्याचे काम करत असत. आणि ध्येय उद्दीष्ट निश्चित असणारी मानस त्याचा योग्य प्रकारे काम करून घेत असतात. याचे उदाहरण म्हणजे आपले आई वडील ते त्याची उद्दीष्ट अगोदर पूर्ण करतात मग मुलांसाठी त्याची ध्येय निश्चित करतात आणि त्याला शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी सोडतात. त्याला त्याच आयुष्य व त्याची ध्येये निवडण्यासाठी त्याला वेळ कमी देतात. मग त्यामुळची फरफट होते. कारण दोन उद्दीष्ट एका वेळेला पूर्ण कशी करणार त्यामुळे मग ही मूल आपल्या सोबत असणार्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे काम करतात व इतरांना स्वता:चा वापर करू ही देतात. आणि ही शिक्षा स्वताला ही आणि स्वता:च्या आई वडिलांनाही मिळते . माझे असे मत आहे मुलांना काय करायचे आहे ते त्यांना करू द्या केवळ तुम्ही त्याच्या सोबत रहा. म्हणजे कुठे चौकट असतील तर सांगा हाक्क सांगू नका. जेणे करून त्यांचा मन दुखेळ असा करू नका. कारण जर डाव उधळाला तर नुकसान तुमचं आहे. कारण मनाची दरी भरता येत नाही आणि मनाच्या जखमावर औषध हे प्रेमाचे असते. मुलांवर प्रेम करा प्रेमाने वागा त्यांच्या कळेने समजून ध्या. व त्यांना जग कसे आहे हे समजावून सांगा. तुमची मूल ही शार्क मास्या मास्या सारखी आहे आणि जग त्यांचा वापर करण्यासाठी त्यांच्या मागे मागे किंवा अवती भोवती फिरत असत. कारण तुमची मूल त्यांच्यासाठी जगण्याचा मार्ग तयार करत असतात. मास्या बरोबर लहान मासे पोहत असतात. त्या लहान मस्याचा आहार हा शार्क मास्याच्या तोंडातून पडलेले मास्याचे तुकडे हा होय .
रावणाचा राम झाला अशा अनेक कथा आहेत की वाळ्याचं वाल्मिकी झाला तसेच रावणाचा राम होतानाच्या ही खूप कथा आहेत अशाच काही कथा
1. गौतम बुद्ध ना झालेला साक्षातकार
2. राजा सिकंदर ला एका स्त्री ने केलेला उपदेश स्वतचा देश का सोडून का आलास
3. राजा अशोक शांति धर्म स्वीकारला
4. राजा राम
कथा विश्वासच्या
1 देवमास्याची शिकार करणारा नाविक आणि अविश्वास दाखवणारे लोक
2 शर्थ जिकणारा कासव स्केटिंग करतो आणि शंका घेणारे ससे धावून पाठलाग करत असतात (तुम्ही काम कसं करता आणि किती वेळात करता आणि त्याची गुणवत्ता काय आहे या वरुण तुमची आणि योग्यता काळात असते )
3 रावणाने राम लिहून दगड समृद्रामध्ये फेकला व दगड तरंगला
4 ड्राईवर च्या मुलाचा विश्वास आणि गाडी थांबवणारे वडील म्हणजे देव
5 देवाच्या पायाचे ठसे आणि माणूस
प्रयत्न करणार्याच्या कथा
1 हात पाय हलवणारा उंदीर (लोणयाचा गोला होतो व उंदीर उडी मारून बाहेर पडतो )आणि स्वस्त बासणारा उंदीर दुबून मरतो. 2 हात पाय हलवणारा माणूस खाड्यात पडतो तो माती उकरण्यास सुरुवात करतो व थोडा थोडा वर येतो (उडी मारून बाहेर पडतो )आणि स्वस्त बसणारा माणूस उपाशी राहून मरण पावतो
3 100 ठोक्याने दगड फुटला
4
साथ
CommentComment